AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू-काश्मीरमधील 50 हजाराहून अधिक बंद मंदिरं उघडणार

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा (Special Status of Jammu Kashmir) रद्द केल्यानंतर आणि जम्मू काश्मीरची 2 भागात विभागणी केल्यानंतर केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

जम्मू-काश्मीरमधील 50 हजाराहून अधिक बंद मंदिरं उघडणार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 23, 2019 | 5:41 PM
Share

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा (Special Status of Jammu Kashmir) रद्द केल्यानंतर आणि जम्मू काश्मीरची 2 भागात विभागणी केल्यानंतर केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत सरकार आता अनेक वर्षांपासून बंद असलेल्या 50 हजाराहून अधिक मंदिरं (Temples in Jammu Kashmir) खुले करणार आहेत.  केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी (G Kishan Reddy) यांनी सोमवारी काश्मीर खोऱ्यातील बंद पडलेल्या मंदिरांचा सर्व्हे करत असल्याची माहिती दिली.

रेड्डी म्हणाले, ‘आम्ही काश्मीर खोऱ्यात बंद पडलेल्या मंदिरांचा सर्व्हे करण्यासाठी एका समितीचं गठन करत आहे. मागील काही वर्षात जवळपास 50 हजार मंदिरं बंद झाली होती. त्यातील काही मंदिरं नष्टही झाली आणि मूर्ती फुटल्या गेल्या. आम्ही अशा मंदिरांच्या सर्व्हेचा आदेश दिला आहे.”

जम्मू काश्मीरमध्ये 90 च्या दशकात दहशतवाद फोफावल्यानंतर काश्मिरी पंडितांना मोठ्या प्रमाणात अत्याचार झाला. त्यामुळे संबंधित काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून पलायन करावं लागलं. दहशतवाद्यांनी खोऱ्यातील अनेक मंदिरांचंही नुकसान केलं. अनेक मंदिरं यामुळे बंद झाली. यात काही प्रसिद्ध मंदिरांचाही समावेश आहे. शोपियामध्ये भगवान विष्णुंचं मंदिर आहे. याचप्रकारे पहलगाममध्ये भगवान शिवाचं प्राचीन मंदिर बंद अवस्थेत आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत