AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्म कोणताही असो, आम्ही ‘त्यांना’ हिंदू मानतो : मोहन भागवत

ज्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना आहे, भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरेविषयी ज्यांच्या मनात सन्मान आहे, ते हिंदूच आहेत, असं भागवत म्हणाले.

धर्म कोणताही असो, आम्ही 'त्यांना' हिंदू मानतो : मोहन भागवत
| Updated on: Dec 26, 2019 | 8:50 AM
Share

मुंबई : भारताची पंरपरा हिंदुत्ववादी आहे, भारतात जन्मलेल्या व्यक्तीचा धर्म किंवा प्रदेश कोणताही असो, संघ हा देशातील 130 कोटी जनतेला हिंदू मानतो, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी (Mohan Bhagwat on Hindu and RSS) केलं आहे.

धर्म किंवा संस्कृती कोणतीही असो, ज्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना आहे, भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरेविषयी ज्यांच्या मनात सन्मान आहे, ते हिंदूच आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 130 कोटी जनतेला हिंदू मानतो. संपूर्ण समाज आमचा आहे आणि संघटित समाजाची निर्मिती करणं हे संघाचं उद्दिष्ट आहे, असंही भागवतांनी स्पष्ट केलं.

संभाजी भिडेंची जीभ घसरली, अपत्यहीन स्त्रियांना हिणवणारं वक्तव्य

‘भारतमातेचा पुत्र, त्याला कोणत्याही भाषेचं बंधन नाही, तो कुठल्याही भागातील असो, कोणत्याही स्वरुपाची पूजा करो किंवा कोणत्याही पूजेवर त्याचा विश्वास नसो, एक हिंदू आहे, संघासाठी भारत देशातील सर्व 130 कोटी जनता हिंदू समाज आहे.’ असंही भागवत पुढे म्हणाले.

संघाने सर्वांना स्वीकारले आहे, सर्वांबद्दल त्यांचे चांगले विचार आहेत आणि त्यांच्या उत्कर्षाची इच्छा आहे, असंही भागवतांनी सांगितलं. मोहन भागवत बुधवारी तेलंगणात संघातील स्वयंसेवकांना तीन दिवसीय विजय संकल्‍प शिबिरामधे (Mohan Bhagwat on Hindu and RSS) संबोधित करत होते.

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....