वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला, 14 जणांचा जागीच मृत्यू

वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 45 लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली आहे.

वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला, 14 जणांचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 23, 2019 | 6:46 PM

राजस्थान : वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 45 लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्यातील जसोल गावातील एका शाळेतील मैदाना रामकथेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मैदानात जवळपास 200 फूट उंच मंडप बांधण्यात आले होते. यात जवळपास 1 हजार पेक्षा अधिक श्रद्धाळू भाविक सहभागी झाले होते.

मात्र दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे रामकथेच्या कार्यक्रमासाठी लावलेले मंडप कोसळले. यामुळे नागरिकांची पळापळ सुरु झाली. तसेच मंडपात अनेक ठिकाणी वीजेची उपकरण लावली होती. मंडप कोसळल्याने त्या उपकरणातून विजेचा करंट सर्वत्र पसरला. त्यामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. डीएम हिमांशू गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंडपात वयस्कर व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

या घटनेनंतर स्थानिक लोकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सध्या जखमींवर उपचार सुरु असून, मृतांचा संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.