AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदूस्थान कि पाकिस्तान कोणत्या देशातील मुली सुंदर असतात ?

पाकिस्तान आपला शेजारी देश आपला लहान भाऊ असला तरी आपला आणि त्यांचा छत्तीसचा आकडा आहे. परंतू पाकिस्तानी मुलींचे सौदर्य म्हटलं की हिंदिस्थानी पाघळतातच..यावर सोशल मिडीयावर चर्चा सुरु झाली आहे.

हिंदूस्थान कि पाकिस्तान कोणत्या देशातील मुली सुंदर असतात ?
Are Pakistani girls prettier than Indian girls?Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 11, 2024 | 10:34 PM
Share

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश कधी काळी एकच होते. परंतू फाळणीनंतर हे दोन स्वतंत्र देश झाले. भारत आणि पाकिस्तानातील नागरिक एकमेकांच्या कलाकारांवर आणि गायकांवर प्रचंड प्रेम करीत असतात. राजकारण आणि क्रिकेट हा विषय निघाला की दोन्ही देश एकमेकांच्या उरावर बसतात. आता या दोन शेजारी देशातील वेगळ्या पैलूंवर बोलूयात.. राजकारण आणि युद्ध याशिवाय या देशातील आणखी एका गोष्टीची तुलना नेहमी केली जाते. एक म्हणजे पाकिस्तानी फास्ट बॉलर आपल्याकडे का नाहीत किंवा पाकिस्ताना गजल गायक आपल्याकडे का नाही. दुसरी एक तुलना म्हणजे पाकिस्तानच्या मुली सुंदर असतात की हिंदुस्थानच्या यावर सोशल मिडीया चर्चा सुरु झाली आहे.

वेबसाईट quora.com वर ‘Are Pakistani girls prettier than Indian girls?’ ( पाकिस्तानच्या मुली सुंदर आहेत की भारतीय मुली ? ) या प्रश्नावर हजारो युजर्सनी उत्तरे लिहीली आहेत. एका इंडियन युजरनी मोहन दुधा यांनी लिहीले आहे की आपण अशी तुलना करु शकत नाही. भारत पाकिस्तान पेक्षा खूप मोठा देश आहे. आणि येथे खूपच प्रादेशिक विविधता आहे. येथे वाळवंट आहे, ग्लेशियर, मैदानी प्रदेश, समुद्र अशी साऱ्या जगातील विविधता एकाच देशात पाहायला मिळते.

मुंबईतील एका विद्यार्थीने लिहीलेय की दोन्ही देशातील मुलींना पाहिल्यानंतर मी काही बाबी सांगू शकते की पाकिस्तानी मुली जास्त गोऱ्या असतात.सॉफ्टर फिचर आणि लायटर आईज असतात त्यांच्या. या सर्वांना आपल्या समाजात सौदर्यांचं प्रमाण मानलं जातं. दुसरीकडे इंडियन मुलींची स्कीन डस्की किंवा व्हीटीस असते. त्यांचे डोळे आणि केस काळे असतात. आपण असे म्हणू शकतो की इंडियन मुलीचे सौदर्य खुपच नैसर्गिक असते.

एक अन्य युजर लिहीतात की पाकिस्तान आणि जगभरातील लोक खुप सुंदर असतात. परंतू पाकिस्तानी जास्त सुंदर असतात. ही अल्लाची कृपा आहे. एक युजर अश अदायर लिहीतात की, ‘पाकिस्तान आणि इंडियाची तुलना होऊ शकत नाही. दोन्ही देशांचा धर्म आणि संस्कृती भिन्न आहे. पाकिस्तानी आणि जगातील अनेक लोक सुंदर आहेत, परंतू सुंदर दिसणे हे आपल्या हातात नाही. ही अल्लाची देण आहे.अल्लाने…उपरवाल्याने आपल्याला बनविले आहे. आपल्याजवळ सुंदर असणे किंवा नसणे याचा कोणताही पर्याय निवडण्याचा अधिकार नाही. किंवा ते आपल्या हातातच नाही.’

एक पाकिस्तानी विद्यार्थी अहराम खान यांनी लिहीलेय की यात काही शंकाच नाही की आमच्या देशाचे नागरिक जास्तच सुंदर असतात. मला माहीत नाही असे का आहे ? हे आम्हाला अल्लाने वरदान दिले असावे. पाकिस्तान खूपच सुंदर देश आहे. तेव्हा देवाने पण ठरविले असेल की जर देशच इतका सुंदर आहे तर येथील लोक सुद्धा सुंदरच असायला हवेत.

मी त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलवर फिदा

याच चर्चेदरम्यान याच संबंधी एक सवालही विचारण्यात आला… की काय भारतीय महिला गुपचूप कबुल करतात की पाकिस्तानी महिला त्यांच्याहून खूपच सुंदर आहेत.? यावर एका युजरने म्हटले आहे की मी असे मानतो की पाकिस्तानी जास्त सुंदर असतात. मला खास करून पंजाब आणि पेशावर येथील मुली जास्त आवडतात. त्यांचे डोळे खूपच सुंदर असतात. त्या खूपच गोड असतात. गोऱ्या असो वा सावळ्या.. प्रत्येक रंगात त्याचं सौदर्य खुलून दिसतं. मी त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलवर फिदा आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.