AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होमिओपॅथी औषध म्हणजे नेमकं काय? फायदे ऐकुण व्हाल थक्क…

हिवाळ्यात अनेक लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला आणि ताप यांच्यासारखे संसर्गाचे आजार होऊ शकतात. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथी उपायांची मदत घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय आणि त्याच्या मदतीने रोगप्रतिकारकशक्ती कशी वाढवायची?

होमिओपॅथी औषध म्हणजे नेमकं काय? फायदे ऐकुण व्हाल थक्क...
| Edited By: | Updated on: Dec 24, 2024 | 9:05 PM
Share

थंडी सुरु होताच वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो. हिवाळ्यामध्ये तुम्हाला निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे गरजेचे असते. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास तुम्हाला सर्दी, घसा खवखवणे आणि ताप यासारख्या समस्या वारंवार उद्भवतात. परंतु तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजकाल अनेक उपाय केले जातात. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथी उपचारांची मदत घेऊ शकता. अनेकांना प्रश्न पडला असेल होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? चला जाणून घेऊया.

होमिओपॅथी म्हणजे काय?

होमिओपॅथी ही एक प्राचीन वैद्यकीय पद्धत आहे. होमिओपॅथीमध्ये वनस्पतींसारख्या नैसर्गिक स्रोतांपासून औषधे तयार केली जातात. सर्दी, घसा खवखवणे, त्वचारोग यासह अनेक आजारांवर होमिओपॅथीच्या उपचारांचा वापर केला जातो. होमिओपॅथी उपचार नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवते. होमिओपॅथीद्वारे आपण कोणत्या मार्गांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो ते जाणून घेऊया.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ उपाय ट्राय करा

तज्ञांनुसार, हिवाळ्यात आजार टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथी औषधांचा वापर करू शकता. होमिओपॅथी औषधांमुळे तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. होमिओपॅथी औषधांमुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्यासारखे संसर्गजण्य आजारांना धोका कमी होतो. त्यासोबतच तुम्हाला जर त्वचेसंबंधीत कोणत्याही समस्या अस्तील तर त्यावर सुद्धा होमिओपॅथी उपचार उपलब्ध आहेत. परंतु नुसत्या औषधांमुळेच नाही तर तुमच्या जीवनशैलीमध्ये देखील चांगल्या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते. दररोज सकाळी तुम्ही नियमित योगा आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होत. त्यासोबतच शरीर देखील निरोगी रहाते. औषधांसोबत पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार घेणेही महत्त्वाचे असते. निरोगी शरीरासाठी ७ ते ८ तासांची झेप महत्त्वाची आहे. तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. तुमच्या आहारामध्ये जंकफूडचे सेवन जास्त प्रमाणात करू नका.

निरोगी आरोग्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.

हिवाळ्यात, उबदार कपडे घाला, कोमट पाणी प्या आणि थंड पदार्थ टाळा.

तुमच्या आहारात ताजी फळे, भाज्या, ड्राय फ्रूट्स आणि व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टींचा समावेश करा.

हलका व्यायाम आणि योगासने शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.