AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्मिती तुषार रसाळ

निर्मिती तुषार रसाळ

Author - TV9 Marathi

rasalnirmiti@gmail.com

S.K सोमैया विद्यापीठातून (Bacholers in Journalism and Mass Communication Hons) मध्ये पदवी. मागील दोन वर्षापासून डिजिटल पत्रकारितेचा अनुभव. मनोरंजन, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, बिझनेस, गुन्हेगारी तसेच देश-विदेशातील विषयांवर लिखाण. सध्या टीव्ही9 मराठी डीजिटलमध्ये कार्यरत.

Read More
उन्हाळ्यात पाणी बचत करण्यासाठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो…..

उन्हाळ्यात पाणी बचत करण्यासाठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो…..

आरओ सिस्टीममध्ये पाणी शुद्ध करताना खूप पाणी वाया जाते, जे एका पाईपमधून थेट गटारात वाहून जाते. आज आम्ही तुम्हाला असे चार मार्ग दाखवणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही या आरओ पाण्याचा पुनर्वापर करून हजारो लिटर पाण्याची बचत करू शकता.

आरशाचा आणि तुमच्या नशिबाचा नेमकं काय संबंध असतो?

आरशाचा आणि तुमच्या नशिबाचा नेमकं काय संबंध असतो?

प्रत्येकजण आपल्या घरात चेहऱ्याचे सौंदर्य पाहण्यापासून ते दाढी करणे आणि केस विंचरण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी आरशाचा वापर करतो. पण तुम्हाला माहित आहे का की घरात आरसे ठेवण्याचे काही विशिष्ट नियम आहेत? वास्तूनुसार आरशांची योग्य दिशा आणि आकार जाणून घ्या.

अनियमित पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी सकाळी प्या ‘हे’ मॅजिकल वॉटर

अनियमित पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी सकाळी प्या ‘हे’ मॅजिकल वॉटर

मेथीचे दाणे खाणे महिलांच्या अनेक समस्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आहारतज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या अनेक समस्या कमी होतात आणि हार्मोन्सचे संतुलनही राखले जाते.

उन्हाळ्यात हा पदार्थ ठेवतो तुम्हाला नैसर्गिकरित्या हायड्रेटेड ठेवतो

उन्हाळ्यात हा पदार्थ ठेवतो तुम्हाला नैसर्गिकरित्या हायड्रेटेड ठेवतो

उन्हाळ्यात दही खाणे पचनक्रिया, शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते, परंतु ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञ शिळे दही किंवा रात्रीचे दही खाणे टाळण्याचा सल्ला देतात, कारण त्यामुळे दिवसा शरीराला थंडावा मिळतो.

उष्माघातापासून स्वत:ला कसं वाचवायचं? वाचा…

उष्माघातापासून स्वत:ला कसं वाचवायचं? वाचा…

आजकाल उष्णता शिगेला पोहोचली आहे. एप्रिल महिना संपत आला असून मे महिना सुरू होणार आहे. अनेक ठिकाणी पारा आधीच ४५ अंशांच्या वर गेला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे, या कडक उन्हात आणि वाढत्या तापमानात आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या ऋतूत आरोग्य बिघडण्याचा मोठा धोका असतो. उष्णतेच्या लाटांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला पाळावा.

घराच्या या दिशेला कपाट ठेवल्याने पैसा होतो आकर्षित, जाणून घ्या वास्तू नियम

घराच्या या दिशेला कपाट ठेवल्याने पैसा होतो आकर्षित, जाणून घ्या वास्तू नियम

तिजोरीच्या कपाटाची योग्य दिशा घरातील सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीवर प्रभाव टाकते. कपाट नैऋत्य दिशेला ठेवून त्याचे दार उत्तरेकडे उघडल्यास आर्थिक स्थिरता येते आणि संपत्तीत वाढ होते.

वारंवार येणाऱ्या समस्यांनी त्रस्त आहात का? पाण्यात मिसळून ‘हा’ सोपा उपाय करा…

वारंवार येणाऱ्या समस्यांनी त्रस्त आहात का? पाण्यात मिसळून ‘हा’ सोपा उपाय करा…

जर घरातील समस्या सतत वाढत असतील, तर तुमच्या त्रासांना कमी करू शकेल असा एक सोपा उपाय करून पाहणे महत्त्वाचे आहे. यासाठी लवंगाचे पाणी हा सर्वोत्तम उपाय आहे.

फक्त १५ दिवस रिकाम्या पोटी भिजवलेल्या बडिशेपचे पाणी प्या, आरोग्याला मिळतील फायदेच फायदे…..

फक्त १५ दिवस रिकाम्या पोटी भिजवलेल्या बडिशेपचे पाणी प्या, आरोग्याला मिळतील फायदेच फायदे…..

बडीशेप खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ती पचन सुधारते आणि गॅस, अपचन व अॅसिडिटीपासून आराम देते. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि ताजेपणा टिकतो. बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचा निरोगी राहते. ती वजन नियंत्रणात मदत करते आणि भूक कमी करण्यास उपयोगी ठरते. महिलांसाठी ती हार्मोन संतुलन राखण्यास व पाळीतील त्रास कमी करण्यास मदत करते. तसेच, बडीशेप खोकला व सर्दीतही आराम देते. नियमित पण मर्यादित प्रमाणात बडीशेप खाल्ल्यास शरीर निरोगी आणि ताजेतवाने राहते.

तेलाची घाणेरडी भांडी कशी स्वच्छ करावी? जाणून घ्या सोप्या किचन ट्रिक्स

तेलाची घाणेरडी भांडी कशी स्वच्छ करावी? जाणून घ्या सोप्या किचन ट्रिक्स

स्वयंपाकघरातील तेल, तूप आणि मसाल्यांची भांडी लवकर चिकट आणि घाणेरडी होतात, ज्यामुळे संपूर्ण स्वयंपाकघर अस्वच्छ दिसते. जर तुमच्या भांड्यांवरील तेलकटपणा तसाच राहिला, तर तुम्ही घरातील साध्या वस्तू वापरून काही मिनिटांतच त्यांना स्वच्छ आणि चमकदार करू शकता.

नारळाचे तेल आणि व्हिटॅमिन ईमुळे त्वचेला नेमकं काय फायदे होतात?

नारळाचे तेल आणि व्हिटॅमिन ईमुळे त्वचेला नेमकं काय फायदे होतात?

खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई यांचे मिश्रण त्वचेला ओलावा, चमक आणि कोमलता देते. हे कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर आहे, परंतु तेलकट त्वचा असलेल्यांनी सावधगिरी बाळगावी. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरल्यासच त्याचे पूर्ण फायदे मिळतात.

मे महिन्यातील प्रदोष व्रत कधी साजरा केले जाणार? जाणून घ्या योग्य तारीख

मे महिन्यातील प्रदोष व्रत कधी साजरा केले जाणार? जाणून घ्या योग्य तारीख

मे महिन्यात दोन प्रदोष व्रते असतात. पहिले प्रदोष व्रत गुरुवार, १४ मे रोजी कृष्ण पक्षात येते आणि दुसरे प्रदोष व्रत २८ मे, २०२६ रोजी येते. या व्रताचे नियम पाळून आणि मनापासून पूजा केल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते, असा विश्वास आहे. त्यामुळे आजही अनेक भक्त हे व्रत निष्ठेने पाळतात.

नेहमी तरुण आणि फ्रेश दिसण्यासाठी पार्लर नको, तुमची जन्मतारीखच पुरेशी आहे, कसं? जाणून घ्या

नेहमी तरुण आणि फ्रेश दिसण्यासाठी पार्लर नको, तुमची जन्मतारीखच पुरेशी आहे, कसं? जाणून घ्या

अंकशास्त्रानुसार, असे काही अंक आहेत जे इतरांना आकर्षित करतात. असाच एक अंक म्हणजे ६, ज्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. हा ग्रह सौंदर्य, मोहकता आणि तारुण्याशी संबंधित आहे.

मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?.
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास.
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...