AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येथे पान खाऊन वधू वराला निवडते, अनोखी प्रथा हजारो वर्षांपासून सुरु

विवाहाचा लगीनगाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. परंतू अनेक आदिवासी आणि जाती समुहात महिलांना आपला जीवनाचा साथीदार निवडण्याचा संपूर्ण अधिकार असतो. चला तर पाहूयात काय आहे नेमकी प्रथा....

येथे पान खाऊन वधू वराला निवडते, अनोखी प्रथा हजारो वर्षांपासून सुरु
| Updated on: Sep 17, 2024 | 10:40 PM
Share

असे म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही लाख वधू – वर संशोधन करा किंवा प्रेम विवाह करा तुमचे सगळे जुळल्या शिवाय लग्न काही होत नाही. सर्व गुण जुळून यावे लागतात. विवाहाच्या जगभर  वेगवेगळ्या  प्रथा आणि परंपरा आहेत. विवाहाच्या देखील वेगवेगळ्या परंपरा आहेत. परंतू एका राज्यात मुली पान खावून तिचा भावी साथीदार निवडतात असे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. बिहारच्या काही भागात अशा प्रकारची प्रथा आहे. या परंपरेत मुली पान खाऊन आपल्या जीवनाचा साथीदार निवडतात. काय आहे ही विचित्र प्रथा पाहूयात…

पानाचे महत्व

खाऊचे पानाला महत्व खूप आहे. मुखशुद्धीसाठी आपल्या येथे नेहमीच पान खाल्ले जायचे. भारतात जेवणानंतर आर्वजून पान खाल्ले जायचे. त्यामुळे जेवण पचन देखील व्हायचे. जर कोणताही मुलगा कोणा मुलीला पान देत असेल आणि तिने ते स्वीकारले तर याचा अर्थ ती मूलगी या मुलाला पसंद करतेय आणि त्याच्याशी लग्न करायला तयार आहे.

कशी असते परंपरा…

या परंपरेत तरुण आणि तरुणींचा मेळावा भरतो. आणि त्यानंतर मुलगा आपल्या आवडत्या मुलीला पान देतो. जी मुलगी त्याचे पान स्वीकारते आणि खाते तिला तो वर पसंद आहे म्हणून त्यांचे लग्न लावून दिले जाते. ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरु असून आजही सुरु आहे. ही परंपरा खूप जुनी आहे.आदिवासी समुहाकडून ती पुढे चालत आली आहे. या समुदायात लग्नाच्या प्रथा वेगळ्या आणि विचित्र आहेत. आजच्या काळात विवाह ठरवून न होता लव्ह मॅरेजचे चलन वाढले आहे. तरी बिहरात मात्र ही परंपरा अजूनही जीवंत आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!