AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care : रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हे आहेत सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या याबद्दल सविस्तर! 

रक्तातील साखर (Blood sugar) असलेल्या रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. काही लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी वाढणे अनुवांशिक आहे, परंतु टाइप 2 मधुमेह (Type 2 diabetes) असलेल्यांसाठी आपली जीवनशैली कारणीभूत आहे. जास्त ताण, व्यायाम न करणे आणि फास्ट फूडचे अतिसेवन या सर्व कारणांमुळे वजन वाढते.

Health care : रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हे आहेत सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या याबद्दल सविस्तर! 
दररोजच्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी राहा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 1:05 PM
Share

मुंबई : रक्तातील साखर (Blood sugar) असलेल्या रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. काही लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी वाढणे अनुवांशिक आहे, परंतु टाइप 2 मधुमेह (Type 2 diabetes) असलेल्यांसाठी आपली जीवनशैली कारणीभूत आहे. जास्त ताण, व्यायाम न करणे आणि फास्ट फूडचे अतिसेवन या सर्व कारणांमुळे वजन वाढते. वजन वाढल्याने मधुमेहासारख्या समस्या उद्भवतात. साखर, मैदा, तांदूळ किंवा कार्बोहायड्रेट्सचे (Carbohydrates) प्रमाण पूर्णपणे कमी केले पाहिजे. फायबर व्यतिरिक्त प्रथिने अधिक खाणे आवश्यक आहे.

प्रोटीनयुक्त नाश्ता अत्यंत महत्वाचा

निरोगी राहण्याचा एकच मंत्र आहे, तो म्हणजे आपले वजन संतुलित ठेवणे. त्याचबरोबर दैनंदिन खाण्यापिण्यातही बदल करणे आवश्यक आहे. म्हणूनच पोषणतज्ञ म्हणतात की दररोज सकाळी प्रोटीनयुक्त नाश्ता करायला हवा. हे रक्तातील साखर नियंत्रित करते आणि अधिक फायबर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी एका विशिष्ट मर्यादेत ठेवण्यास मदत होते. सकाळी नाश्त्यामध्ये दही, शेंगदाणे, लोणी, दूध किंवा अंडी यांचा समावेश करा. याशिवाय दैनंदिन आहारात उच्च फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

भाज्या खाल्ल्याने साखरेची पातळी कमी राहते

तुम्ही भाज्यांसोबत ओट्स किंवा दलिया बनवू शकता. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की नाश्त्यामध्ये जास्त फायबर आणि भाज्या खाल्ल्याने साखरेची पातळी कमी होते. आणि अशा प्रकारचे अन्न दीर्घकाळ पोट भरलेले राहते. तसेच शरीराला हायड्रेट ठेवते. तसेच  नाश्त्यानंतर कोणतेही हंगामी फळ खा. तुमच्या आवडत्या भाज्या, ओट्स, दही आणि अंड्याचा पांढरा भाग असलेले ऑम्लेट खाणे देखील फायदेशीर आहे.  हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Health Care : उन्हाळ्यात या गोष्टींचा आहारात समावेश करा आणि वजन कमी करा! 

Health Tips : उन्हाळ्याच्या हंगामात शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.