AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cancer Day | कर्करोग दरवर्षी घेतोय लाखो लोकांचा बळी, वाचा काय सांगतेय आकडेवारी

दरवर्षी लाखो लोक कर्करोगाने मरत आहेत. सरकार कर्करोगासंदर्भात बरीच पावले उचलत आहेत, पण तरीही हा एक भयंकर आजार म्हणून समोर आला आहे.

World Cancer Day | कर्करोग दरवर्षी घेतोय लाखो लोकांचा बळी, वाचा काय सांगतेय आकडेवारी
सर्वाधिक धोकादायक रक्ताचा कर्करोग
| Updated on: Feb 04, 2021 | 10:34 AM
Share

मुंबई : कर्करोग हा असा आजार झाला आहे, ज्यामुळे मृत्यूची संख्या सतत वाढत आहे. दरवर्षी लाखो लोक कर्करोगाने मरत आहेत. सरकार कर्करोगासंदर्भात बरीच पावले उचलत आहेत, पण तरीही हा एक भयंकर आजार म्हणून समोर आला आहे. वास्तविक, कर्करोगाच्या रूग्ण आणि कर्करोगाच्या मृत्यूची आकडेवारीदेखील बरीच भयावह आहे. भारतात दर तासाला कर्करोगाने अनेक मृत्यू होतात (World Cancer Day 2021 know the number of cases per year).

आज जागतिक कर्करोग दिन आहे. यानिमित्ताने लोकांना कर्करोगाबाबत जागरूक केले जात आहे. दरम्यान, हा कर्करोग किती धोकादायक होत आहे आणि त्याचा भारतात किती प्रभाव पडतो, हे जाणू घेऊया… भारतातील कर्करोगाच्या रुग्णांबद्दल बोलायचे झाले तर 22 लाखाहून अधिक कर्करोग रुग्ण असे आहेत, जे आयुष्यात या भयावह रोगाशी लढा देत आहेत.

कर्करोगाची आकडेवारी…

– दरवर्षी सुमारे 11.5 दशलक्ष कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळतात.

– दरवर्षी सुमारे 8 लाख लोक कर्करोगामुळे आपला जीव गमावतात.

– 75 वर्षांखालील लोकांबद्दल बोलायचे तर, 9.81 टक्के पुरुष आणि 9.42 टक्के महिलांना हा आजार होण्याची भीती आहे.

– वर्ष 2018 मध्येच कर्करोगामुळे 7 लाख 84 हजार 821 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

– वर्ष 2018 मध्ये कर्करोगाने मृत्यू झालेल्या पुरुषांची संख्या जास्त होती. 2018 मध्ये, 413519 पुरुष आणि 371302 महिला कर्करोगाने मरण पावले.

– कर्करोगाने मरण पावलेल्या रुग्णांचे प्रमाण 7.34 टक्के आहे.

– पुरुषांमधे 25 टक्के लोक तोंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मरण पावले आहेत, तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे जास्त आहे (World Cancer Day 2021 know the number of cases per year).

– असेही म्हटले जाते की येथे पाच कर्करोग आहेत, ज्यांची प्रकरणे कर्करोगाच्या सर्व बाबतीत 47 टक्के आहेत. परंतु, त्याच्या बर्‍याच प्रकरणांमध्ये लोकांवर उपचार केले गेले.

– भारतात दर 8 मिनिटांनी गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाने एका महिलेचा मृत्यू होतो.

– आयसीएमआरच्या मते, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग हा तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे.

– तंबाखूच्या वापराशी संबंधित कर्करोगाने पुरुष आणि स्त्रियांमध्ये सुमारे 30 टक्केलोक ग्रस्त आहेत.

– स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारानंतरही 2 पैकी एका महिलेचा मृत्यू होतो.

– तंबाखूमुळे दररोज 3500 लोकांना कर्करोग होतो.

– 2018मध्ये तंबाखूच्या सेवनामुळे 317928 लोकांचा मृत्यू झाला आहे.

– जर आपण कर्करोगाच्या कारणांबद्दल चर्चा केली, तर 17.4 टक्के तंबाखू, अल्कोहोलमुळे 6.5 टक्के आणि संसर्गामुळे 21.7 टक्के लोकांना कर्करोगाची लागण होते.

– तथापि, आता कर्करोगाच्या उपचारांची संख्याही वाढत आहे.

– 30 वर्ष ते 69 वर्षांच्या कर्करोगाग्रस्त रुग्णांची संख्या आता 556400 इतकी आहे.

(टीप : सदर माहिती संशोधनावर आधारित आहे.)

(World Cancer Day 2021 know the number of cases per year)

हेही वाचा :

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.