AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या मतदारसंघात कधी मतदान? पाहा इथे

मुंबई : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून 29 एप्रिल या दरम्यान चार टप्प्यात मतदान होईल 23 मे रोजी सर्व निकाल लागेल. तुम्ही राहत असलेल्या लोकसभा मतदारसंघात किती तारखेला मतदान आहे, हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान दुसरा टप्पा […]

तुमच्या मतदारसंघात कधी मतदान? पाहा इथे
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून 29 एप्रिल या दरम्यान चार टप्प्यात मतदान होईल 23 मे रोजी सर्व निकाल लागेल. तुम्ही राहत असलेल्या लोकसभा मतदारसंघात किती तारखेला मतदान आहे, हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार

  • पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान
  • दुसरा टप्पा 18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
  • तिसरा टप्पा – 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान
  • चौथा टप्पा – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 7 जागांसाठी मतदान

  1. वर्धा
  2. रामटेक
  3. नागपूर
  4. भंडार-गोंदिया
  5. गडचिरोली
  6. चंद्रपूर
  7. यवतमाळ- वाशिम

महाराष्ट्र – दुसरा टप्पा –18 एप्रिल 10 जागांसाठी मतदान

  1. बुलडाणा
  2. अकोला
  3. अमरावती
  4. हिंगोली
  5. नांदेड
  6. परभणी
  7. बीड
  8. उस्मानाबाद
  9. लातूर
  10. सोलापूर

महाराष्ट्र- तिसरा टप्पा – 23 एप्रिल 14 जागांसाठी मतदान

  1. जळगाव
  2. रावेर
  3. जालना
  4. औरंगाबाद
  5. रायगड
  6. पुणे
  7. बारामती
  8. अहमदनगर
  9. माढा
  10. सांगली
  11. सातारा
  12. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
  13. कोल्हापूर
  14. हातकणंगले

महाराष्ट्र- चौथा टप्पा – 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान

  1. नंदुरबार
  2. धुळे
  3. दिंडोरी
  4. नाशिक
  5. पालघर
  6. भिवंडी
  7. कल्याण
  8. ठाणे
  9. मावळ
  10. शिरुर
  11. शिर्डी
  12. मुंबई उत्तर
  13. मुंबई उत्तर पश्चिम
  14. उत्तर पूर्व
  15. उत्तर मध्य
  16. दक्षिण मध्य
  17. दक्षिण मुंबई

Follow Us
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.