AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray: कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिकांना मातोश्रीपर्यंत पोहचूच दिलं जात नव्हतं; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाना

महाविकास आघाडीतील अनेक लोकप्रतिनिधींची कोणतीही कामं असतील तर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबद्दल सांगताना म्हणाले की, त्यांनी स्वतःला विकले असले तरी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी तरी यावं लागेल असा जोरदार टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना जोरदारपणे लगावला.

Aaditya Thackeray: कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिकांना मातोश्रीपर्यंत पोहचूच दिलं जात नव्हतं; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाना
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 25, 2022 | 10:01 PM
Share

मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result2022) राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला. बंडखोर आमदारांमुळे राज्यातील राजकीय बैठकांनाही आता वेग आला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळव्यात मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांनी मनोगत व्यक्त करताना बंडखोर आमदारांवर निशाना साधत सच्च्या शिवसैनिकांनी (Shivsena) दिलेल्या या पाठबळाबद्दल त्यांचे आभार मानत पक्षातील फुटीर आमदारांवर त्यांनी निशाना साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जा असंही आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहे.

अंतर्गत कलह वाढला

आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील अंतर्गत कलह कसा वाढला आणि त्याचा फटका सामान्य शिवसैनिकांना कसा बसला याविषयी त्यांनी आपले मत मांडल. यावेळी त्यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिकांना मातोश्रीपर्यंत पोहचूच दिलं जात नव्हतं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

पक्षातील घाण गेली

ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, ते आमदार आपले नव्हतेच, पक्षातील घाण गेली असं मत त्यांनी व्यक्त करत गेली ती घाण गेली असा घणाघातही त्यांनी बंडखोर आमदारांवर त्यांनी केले. ज्या बंडखोर आमदारांनी कारणं सांगत बंडखोरी केली आहे, त्यांची किती तरी कामं आपण केली आहेत, आणि जो जनतेचा निधी आहे, तो जनतेला तात्काळ दिला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावं तर लागेलच

महाविकास आघाडीतील अनेक लोकप्रतिनिधींची कोणतीही कामं असतील तर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबद्दल सांगताना म्हणाले की, त्यांनी स्वतःला विकले असले तरी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी तरी यावं लागेल असा जोरदार टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना जोरदारपणे लगावला.

Follow Us
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण