AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लढाईला मजा येते”; ठाकरे गटाच्या नेत्यानं कार्यकर्त्यांना बळ दिलं, अन् शिवसेनेला सुनावलं…

सध्याच्या काळात शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली

लढाईला मजा येते; ठाकरे गटाच्या नेत्यानं कार्यकर्त्यांना बळ दिलं, अन् शिवसेनेला सुनावलं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 01, 2023 | 12:43 AM
Share

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तानाजी आणि बाजीप्रभू हे शेवटपर्यंत लढत होते. त्यांच्यासारख्या सैनिकांप्रमाणे आपल्यालाही लढाई करायची आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लढा हा चालूच राहणार असल्याने त्यासाठी आपली संघटना मजबूत करा असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. शिवगर्जना यात्रे प्रसंगी ते बोलत असताना त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देश्यून भाषण केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरही जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे विरोधी गटातील ठाकरे गटाची राज्यातील वेगवेगळ्या भागात शिवगर्जना यात्रा जोरदारपणे सुरु आहे. त्यामुळे शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने ठाकरेगटातील नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी राज्यातील महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भावही मिळत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे. शेतीमालाा योग्य भाव मिळत नसल्याने शेतीमालावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आहे. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरं सोडून पीक जनावरांच्या स्वाधीन केले आहे.

सध्याच्या काळात शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

पण त्याचवेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना आवाहन करताना येणाऱ्या काळात आपली ही संघटना आणखी मजबूत होईल आणि ती कशी करता येईल याकडे लक्ष द्या असं आवाहन त्यांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना केले आहे.

येणाऱ्या काळात लढई मोठी करावी लागणार आहे. कार्यकर्त्यांना उद्देश्यून ते म्हणाले की, एकदा हा लढा जिंका, कारण आता लढाईला खरी मजा येते असल्याचे सांगत येणाऱ्या काळात लढा मजबूत करा आणि संघटनाही मजबूत करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान