AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मेळावा, शालीनी ठाकरे म्हणतात, इतक्या खालच्या दर्जाचं…

शिवसेनेचा समाचार आधीपण राज ठाकरे यांनी घेतला. पुढंही ते समाचार घेणार आहेत.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मेळावा, शालीनी ठाकरे म्हणतात, इतक्या खालच्या दर्जाचं...
शालीनी ठाकरे
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 27, 2022 | 8:40 PM
Share

मुंबई – मनसेनं गट अध्यक्षांचा मेळावा घेतला. हा महत्वपूर्ण मेळावा असल्याचं शालीनी ठाकरे यांनी सांगितलं. गट अध्यक्षांना मार्गदर्शन करणं आवश्यक होतं. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवावं लागते. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा आहे. ठामपणे कोणी काही सांगू शकत नाहीत. त्यामुळं पुढं काय होईल, ते आम्ही बघतो. मनसेनं टीझर लाँच केलं. आता फक्त मनसे हा पर्याय राहिलेला आहे, असं त्यातून वाटतं. त्यावर शालीनी ठाकरे म्हणाल्या, महाराष्ट्रानं कधीही इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण पाहिलेलं नाही.

आज ज्या प्रकारे गटबंधन झालेलं आहे. ते गटबंधन मतदानानुसार झालेलं नाही. मतदारांनी त्यांचा कल वेगळा दिला होता. त्यानंतर जे झालं त्यावर पुढं परिणाम काय होईल. महाराष्ट्रान असं राजकारण बघीतलेलं नाही. राज ठाकरे यांचं मत सारखंच आहे. लोकांना त्यांचं मत पटतं. लोकांना त्यांचं मत आवडतं.

शिवसेनेचा समाचार आधीपण राज ठाकरे यांनी घेतला. पुढंही ते समाचार घेणार आहेत. लोकांनाही हे अपेक्षित आहे, असं शालीनी ठाकरे यांनी सांगितलं. महिलांचे अनेक प्रश्न आहेत. महिला खूप महत्वपूर्ण गट आहे. ५० टक्के महिला उमेदवार होणार. दोघांचेही मतं जवळपास सारखंच आहे. महिलांचे रोजगाराचे प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न राज ठाकरे नेहमीचं चांगले विचार मांडतात.

या मेळाव्यातून गट अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. राज ठाकरे यांचे विचार लोकांना आवडतं. अशा मेळाव्यातून खूप फरक पडतो. राज ठाकरे यांच्या भाषणाची नेहमीचं  उत्सुकता असते.

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.