AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदिवासी बांधवांचे आंदोलन अखेर मागे; मागण्या मान्य झाल्या का..?

सुरजाड प्रकल्पाच्या अवजड वाहतुकीबाबत कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाविषयी आदिवासी बांधवांना आश्वासनं देऊन आंदोलकांच्या मागण्यांचा विचारपूर्वक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

आदिवासी बांधवांचे आंदोलन अखेर मागे; मागण्या मान्य झाल्या का..?
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Apr 21, 2023 | 12:06 AM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे गेल्या तीन दिवसांपासून रणरणत्या उन्हात सुरू असलेले ठिय्या आंदोलन आज अखेर मागे घेण्यात आले. वेगवेगळ्या मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी ठिय्या आंदोलन पुकारले होते. ज्यासाठी आंदोलन करण्यात आले होतेत त्या मागण्यांवर आदिवासी ठाम होते. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. उपविभागीय अधिकारी संजय डवले आणि तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र आंदोलकांना दिल्यावर आंदोलकांकडून सांगता करण्यात आली.

आंदोलकांच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासनाकडून ठोस आश्वासन देण्यात आल्यानंतर पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी बहुल गावांना पेसा अंतर्गत सामील करण्याची कारवाई पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही अश्वासन देण्यात आले आहे.

त्यामुळे हे आंदोलन मागे घेत असल्याचेही आदिवासी बांधवांनी सांगितले. जबरनजोत शेतकऱ्यांच्या वनजमीनीवरील हक्का बाबत 5 मे पर्यंत नोटीस काढण्यात येईल असंही यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

इको सेन्सिटिव्ह झोनबाबत वनविभागाशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आदिवासींच्या या मागण्यांकडे

तर सुरजाड प्रकल्पाच्या अवजड वाहतुकीबाबत कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाविषयी आदिवासी बांधवांना आश्वासनं देऊन आंदोलकांच्या मागण्यांचा विचारपूर्वक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

50 टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, 50 वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला वाढविण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी आदिवासींनी ठिय्या आंदोलन केले होते.मात्र आता प्रशासनाकडून अश्वासन देण्यात आल्याने आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान