AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी गुवाहाटीला असताना चांगले निर्णय घेतले, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे. चार-पाच महिन्यांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

मी गुवाहाटीला असताना चांगले निर्णय घेतले, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं
एकनाथ शिंदे
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Dec 16, 2022 | 7:48 PM
Share

रत्नागिरी : ज्याचा निश्चय चांगला असतो त्याचा विजय नक्की असते. हे मला करायचं आहे, यासाठी आत्मविश्वास ठेवा. अभ्यास चांगला ठेवा.पण, त्याचबरोबर आत्मविश्वासदेखील महत्त्वाचा आहे. हे मला करायचं म्हणजे करायचंच. ही भावना मनामध्ये ठेवा. तुम्हाला कोणी हलवू शकणार नाही. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. हे सर्व घटकांचं सरकार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हे शेतकरी, कामगार, शिक्षक यांचं सरकार आहे. तुम्हाला वाटतं की, नाही. हा आपला मुख्यमंत्री आहे म्हणून, असा प्रश्न विचारला. त्यावर चांगला प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे. चार-पाच महिन्यांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी केले. या राज्यातला प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

तुमचा राजकारणाशी संबंध नाही. पण, सगळं राजकारण बरोबर कळते. कोण राज्यकर्ते चांगले आहेत. ४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. स्कील डेव्हलपमेंट सेंटर तयार झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.

सरकारनं गेली अनेक वर्षे भरती रोखली होती. ७५ हजार नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला. दोघेचं होतो. उद्योगांना सवलती देण्याचं ठरविलं. रोजगार मिळाला पाहिजे. तुम्हाला मदत होईल, अशी भूमिका आपली आहे.

इंफोसिस कंपनीनं सीएसआरच्या माध्यमातून चार हजार कोर्सेस विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवितात. राज्यात ४० लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

सिंचन प्रकल्प वाढवणे, पर्यटनाला चालना देणे, गडकिल्ले संवर्धन करणे महत्त्वाचं असल्याचं शिंदे म्हणाले. कोकणासाठी तरतुदी कराव्यात. बॅकलॉग भरुन काढावा. मत्स्य व्यवसाय चालना द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Follow Us
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच