AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोरमधील वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी आक्रमक ; धरणे आंदोलन करत महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर

महावितरणाच्या या कारवाईचा वीजबिल भरलेल्या, तसेच चुकीची वीजबिल दुरुस्त झाली नाहीत. अशा शेतकऱ्यांना देखील फटका बसला आहे. नसरापूर परिसरातील नायगाव, देगांव, दिवळ, कांजळे, वरवे, कामथडी या गावातील शेतकऱ्यांनी नसरापूर येथील कार्यालयासमोर धरणं आंदोलनं करून उपकार्यकारी अभियंता एन एन घातुळे यांना याबाबतं जाब विचारला.

भोरमधील वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी आक्रमक ; धरणे आंदोलन करत महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर
महावितरणाची आंदोलकांविरोधात तक्रार
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 25, 2022 | 1:45 PM
Share

विनय जगताप, पुणे – कृषी पंपाचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने पुणे सातारा महामार्गलगतच्या, भोरच्या(Bhor)  नसरापूर परिसरातील गावांच्या रोहित्रांचा वीजपुरवठा (Electricity) खंडित केला आहे. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी (Farmers) महावितरणाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनं करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. मीटर रिडींग न घेता आकारलेली चुकीची बिले दुरुस्त करून, तातडीने खंडित केलेला वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. दरम्यान बिल दुरुस्तीसाठी गावोगावी राबविण्यात येणाऱ्या तातडीने कारवाई कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महावितरणा कडून देण्यात आलीय.तालुक्यातील भाजप आणि शिवसेना नेत्यांनीही शेतकऱ्यांची बाजू घेऊन महावितरणाच्या भोंगळ कारभारावर टीका केली.

महावितरणाचा भोंगळ कारभार

कृषी पंपाचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने पुणे सातारा महामार्गलगतच्या,भोरच्या नसरापूर परिसरातील गावांच्या रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केलाय. याविरोधात शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनं करून अधिकाऱ्यांना जाब विचारला.मीटर रिडींग न घेता आकारलेली चुकीची बिले दुरुस्त करून, तातडीने खंडित केलेला वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केलीय. दरम्यान बिल दुरुस्तीसाठी गावोगावी राबविण्यात येणाऱ्या शिबिरात तातडीने कारवाई कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महावितरणा कडून देण्यात आलीय.तालुक्यातील भाजप आणि शिवसेना नेत्यांनीही शेतकऱ्यांची बाजू घेऊन महावितरणाच्या भोंगळ कारभारावर टीका केली आहे

या गावातील शेतकऱ्यांना फटका

महावितरणाच्या या कारवाईचा वीजबिल भरलेल्या, तसेच चुकीची वीजबिल दुरुस्त झाली नाहीत. अशा शेतकऱ्यांना देखील फटका बसला आहे. नसरापूर परिसरातील नायगाव, देगांव, दिवळ, कांजळे, वरवे, कामथडी या गावातील शेतकऱ्यांनी नसरापूर येथील कार्यालयासमोर धरणं आंदोलनं करून उपकार्यकारी अभियंता एन एन घातुळे यांना याबाबतं जाब विचारला. भाजप तालुका अध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेनेचे आदित्य बोरगे यांनी देखील शेतकऱ्यांची बाजू घेऊन महावितरणाच्या भोंगळ कारभारावर टीका करत खंडित केलेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

थकबाकी मुळे महावितरण अडचणीत

शेतकऱ्यांना बिले न देताच ही कारवाई करण्यात आलीय, अनेक शेतकरी शेतात राहतात, त्यांची मोठी अडचण झालीय. महावितरणाने वापर झालेल्या विजेची बिलं ग्राहकांना द्यावीत, मात्र अंदाजे बिलं वसुल करू नयेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.तर थकबाकी मुळे महावितरण कंपनी अडचणीत आहे, बिल दुरुस्तीसाठी गावोगावी राबविण्यात येणाऱ्या शिबिरात तातडीने कारवाई करण्यात येतीय, त्याचा शेतकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेऊन थकीत बिलांचा तातडीने भरणा करावा असं आवाहन महावितरणाकडून करण्यात येत आहे.

Phalguna Amavasya 2022 : कामंच होत नाही आहेत? तर पितृदोष निवारणासाठी फाल्गुन अमावस्येला हे उपाय नक्की करा

VIDEO: किरीट भावा, माझे गाळे असतील तर मला परत दे; महापौर किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांना टोला

औरंगाबादेत महाविकास आघाडी एकवटली, नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी

Follow Us
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार