AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ जिल्ह्याला मिळणार अहिल्यानगर नाव; ‘या’ नेत्यानं राज्य सरकारपासून केंद्रापर्यंत केला पाठपुरावा

अहमदनगर जिल्ह्याला जर अहिल्यादेवी यांचे नाव मिळणार असेल तर ते नक्कीच भूषणावह असणार आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व फार मोठे आहे.

'या' जिल्ह्याला मिळणार अहिल्यानगर नाव; 'या' नेत्यानं राज्य सरकारपासून केंद्रापर्यंत केला पाठपुरावा
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 25, 2023 | 8:11 PM
Share

लोणी/अहमदनगरः औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असं नामाकरण केले आहे. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यासाठी नामकरणाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जिल्ह्यांचे ज्या प्रमाणे नामकरण करण्यात आले आहे, त्याच प्रमाणे आता अहमदनगर जिल्ह्यालाला अहिल्यानगर नाव देणं हा भूषणावह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करणे म्हणजे ते भूषणावह असल्याचे सांगितले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबरच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ट्विट करत अहिल्यादेवी यांचे नाव या जिल्ह्याला देण्याची मागणी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडूनही अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्याची मागणी करण्यात येत होती.

त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या मागणीचे समर्थन करत अहमदनगरला जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देणे म्हणजे भूषणावह असणार असल्याचेही त्यांनी सांगितल आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यातच आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामकरण केल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामाकरणासाठीही आग्रह वाढला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरच्या नामकरणाला समर्थन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्याला जर अहिल्यादेवी यांचे नाव मिळणार असेल तर ते नक्कीच भूषणावह असणार आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व फार मोठे आहे. त्यामुळे जर अहिल्यादेवींचे नाव नगर जिल्ह्याला मिळत असले तर त्याचे आम्ही स्वागतच करू असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्यासाठी आता आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातूनही नामकरण लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंनी सांगितले.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर