AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बासुंदीतून 32 वारक्यांना विषबाधा; पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

65 एकर येथील विठ्ठल मठात एक धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रसाद म्हूणून बासुंदीचे वाटप करण्यात आले होते. यावेळी 12 ते 32 वयोगटातील वारकर्यांना झाली विषबाधा झाली.

बासुंदीतून 32 वारक्यांना विषबाधा; पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
| Edited By: | Updated on: Jul 17, 2022 | 10:57 PM
Share

पंढरपूर : बासुंदीतून 32 वारक्यांना(Warkar) विषबाधा(poisoned) झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर(Pandharpur) येथे घडली आहे. 65 एकर येथील विठ्ठल मठात एक धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रसाद म्हूणून बासुंदीचे वाटप करण्यात आले होते. यावेळी 12 ते 32 वयोगटातील वारकर्यांना झाली विषबाधा झाली. 32 वारक्यांना विषबाधा झाली असून त्यांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.