UPSC परीक्षेत मराठी मुले मागे का? खरंच कठीण असते परीक्षा? महाराष्ट्राचा नंबर IAS,IPS मध्ये युपी-बिहारनंतर का ?

युपीएससीची परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण परीक्षा समजली जाते. या परीक्षेत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या तुलनेत महाराष्ट्रातील मुले मागे असतात. युपीएससी परीक्षेत यंदा मराठी टक्का कमी झाला आहे. युपीएससीमधील मराठी टक्का असाच घसरला तर मराठी आयएएस अधिकारी दुर्मिळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठी टक्का का घसरतोय याचा घेतलेला आढावा

UPSC परीक्षेत मराठी मुले मागे का? खरंच कठीण असते परीक्षा? महाराष्ट्राचा नंबर IAS,IPS मध्ये युपी-बिहारनंतर का ?
upsc civil services exam 2023
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Apr 19, 2024 | 12:44 PM

देशातील सर्वात अवघड आणि उमेदवारांचा कस पाहणाऱ्या युपीएससीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( युपीएससी ) घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालात यंदा मराठी टक्का घसरला आहे. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव याने पहिला क्रमांक तर अनिमेष प्रधान याने दुसरा आणि अनन्या रेड्डी हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी यश मिळविले असले पहिल्या दहामध्ये एकही महाराष्ट्राचा विद्यार्थी नाही तर तरी पहिल्या शंभर विद्यार्थ्यात देखील मराठी उमेदवारांची संख्या थोडी कमी झाली आहे. दरवर्षी पहिल्या शंभर उमेदवारात महाराष्ट्रातील 10 ते 12 उमेदवारांचा समावेश असतो. यंदा केवळ पाच ते सहा उमेदवारांनाचा पहिल्या शंभरांत स्थान मिळविता आले आहे. यंदाच्या युपीएससी परीक्षांत मराठी मुलांचा टक्का का घसरला याचा घेतलेला धांडोळा…. आयएएस बनण्याचे ध्येय बाळगुन दरवर्षी देशभरातील सुमारे नऊ ते दहा लाख लोक परीक्षेला बसतात. परंतू त्यातील केवळ एक हजार मुलांची निवड...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा