AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Political Crisis | बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांची मोठी खेळी

Bihar Political Crisis | बिहारमध्ये सत्तापालट होऊ शकतो. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपासोबत जाण्याची तयारी केली आहे. या राजकीय बदलाचा देशपातळीच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होईल. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी अधिक कमकुवत होईल.

Bihar Political Crisis | बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांची मोठी खेळी
Bihar political crisis
| Updated on: Jan 26, 2024 | 2:52 PM
Share

Bihar Political Crisis | बिहारच्या राजकारणात मोठी राजकीय उलथा-पालथ होऊ शकते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार NDA मध्ये जाऊ शकतात. त्यामुळे देशपातळीवरील राजकारणातील समीकरण बदलणार आहेत. सध्या JDU सोबत सत्तेमध्ये असलेला RJD म्हणजे राष्ट्रीय जनता दल बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,राजदने माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा मुलगा संतोष सुमन मांझीला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. हिन्दुस्तान आवाम मोर्चाचे नेते संतोष सुमन मांझी यांनी नितीश कॅबिनेटमधून जून 2023 मध्ये राजीनामा दिला. जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाकडे चार आमदार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, असदुद्दीन ओवैसीच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनकडून (AIMIA) राष्ट्रीय जनता दलाने समर्थन मागितलय. AIMIM च्या एका आमदाराला सोबत घेण्यासाठी राजदचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपा खासदार नित्यानंद राय यांना जीतन राम मांझींना सोबत घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

बिहारमध्ये आकड्यांचा खेळ कसा आहे?

बिहार विधानसभेत सध्या राजदचे 79 आमदार आहेत. राष्ट्रीय जनता दल बिहार विधानसभेतील मोठी पार्टी आहे. त्याशिवाय भाजपाचे 78, जदयूचे 45, काँग्रेसचे 19, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे चार, माकपाचे 2, AIMIM चा 1 आणि एक अपक्ष आमदार आहे.

बिहारच्या विद्यमान राजकीय स्थितीवर भाजपाचे आमदार तारकिशोर प्रसाद यांनी सांगितलं की, “बिहार भाजपाच्या काही नेत्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. भाजपा बिहारच्या हिताचा आणि देशाच्या विकासावर निर्णय घेते. राजकारणात दरवाजे कधीच बंद होत नसतात. पक्षाच केंद्रीय नेतृत्व बिहारच्या हिताचा निर्णय घेईल”

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण