AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलवरती बोलणं चालकाला महागात पडलं, वेगात असलेल्या बसने डिव्हायडर तोडला, घाबरलेल्या प्रवाशांनी…

अशाचं पद्धतीचा अपघात एप्रिल महिन्यात झाला होता, त्यावेळी ४० लोकं जखमी झाली होती. त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. तो अपघात सुध्दा छत्तीसगड राज्यात झाला होता.

मोबाईलवरती बोलणं चालकाला महागात पडलं, वेगात असलेल्या बसने डिव्हायडर तोडला, घाबरलेल्या प्रवाशांनी...
Chhattisgarh_ 26 injured after driver crashes bus into bridge while talking on phoneImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2023 | 2:01 PM
Share

नवी दिल्ली : चालक मोबाईलवरती (Mobile) बोलत असताना त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, बस इतक्या वेगात होती की, बसने रस्त्यावरीत डिव्हायडर तोडला आहे. हा अपघात छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील घारघोडा परिसरात एका पूलावर झाला आहे. ज्यावेळी अपघात झाला झाला, त्यावेळी बसमध्ये एकूण २६ प्रवासी होते. अपघात झाल्यानंतर लोकांनी इतका गोंधळ घातला की, अपघात पाहणाऱ्या लोकांना घाम फुटला होता. त्याधील दोघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे. सगळ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी ज्यावेळी काही प्रवाशांची चौकशी केली, त्यावेळी चालक मोबाईलवरती (talking on phone) बोलत असल्याचं दिसून आला.

त्यावेळी ४० लोकं जखमी झाली होती

याचं पद्धतीचा अपघात एप्रिल महिन्यात झाला होता, त्यावेळी ४० लोकं जखमी झाली होती. त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. तो अपघात सुध्दा छत्तीसगड राज्यात झाला होता. त्यावेळी सुध्दा तिथल्या लोकांनी तात्काळ जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी गाडी चालवताना मोबाईलवरती चालकांनी बोलू नये असं आवाहन सु्ध्दा केलं होतं.

१९ प्रवासी थोडक्यात बचावले

मोबाईलवरती बोलत असताना देशात अनेकदा अपघात झाला आहे. बाईक, कार किंवा इतर मोठी वाहनं चालवत असताना मोबाईलचाा वापर करु नका असं पोलिसांनी आवाहन केलं आहे. तरी सुध्दा अशा पद्धतीने वाहन चालवत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मोबाईलवरती बोलत असताना सापडल्यास अनेकांवरती कारवाई सुध्दा केली आहे. १९ प्रवासी थोडक्यात बचावले नाहीतर मोठा अपघात झाला असता.

सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क.
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान.
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद.
12 तारखेला विलीनीकरणाबाबत बोलेल; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
12 तारखेला विलीनीकरणाबाबत बोलेल; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं.
येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार;रोहित पवारांचं सूचक विधान
येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार;रोहित पवारांचं सूचक विधान.
आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं!
आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं!.