AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन, कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे सतर्कता बाळगा, लस येईपर्यंत ढिलाई नको, असं आवाहन केलं.

कोरोना लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 20, 2020 | 6:31 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन, कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे सतर्कता बाळगा, लस येईपर्यंत ढिलाई नको, असं आवाहन केलं. गेल्या सात-आठ महिन्यात भारताने कोरोनावर चांगलं नियंत्रण मिळवलं आहे. ही परिस्थिती आपल्याला कायम ठेवायची आहे. देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. त्यामुळे अजूनही सतर्कता बाळगा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. (Important points of PM Modi Speech )

कोरोनाची लस अद्याप आलेली नाही.  देशाचे शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. आपल्या काही व्हॅक्सिन चाचणीच्या पुढच्या टप्प्यात आहेत. प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरकारची पूर्ण तयारी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे (PM Modi Speech)

  • अनेक युरोपीय देशांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी होता-होता चिंताजनक पद्धतीने वाढली
  • भारताचा रिकव्हरी रेट चांगला
  • अमेरिका-ब्राझिलमध्ये आकडा मोठा
  • मृत्यू दर इतर देशात जास्त
  • भारतानं जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला
  • 90 लाखापेक्षा जास्त बेड आपल्याकडे उपलब्ध
  • 12 हजार क्वारंटाईन सेंटर
  • 2 हजार लॅब टेस्टिंगचं काम सुरु
  • कोरोनाचं संकट गेलं असं म्हणण्याची वेळ नाही
  • विना मास्क तुम्ही कुटुंबाला संकटात टाकतायत
  • अमेरेकेसह काही देशात अचानक कोरोना केसेस वाढतायत
  • पूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत लढाई कमकुवत होऊ देऊ नका
  • आपल्या देशाचे शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत
  • आपल्या काही व्हॅक्सिन चाचणीच्या पुढच्या टप्प्यात आहेत
  • प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न
  • सरकारची त्यासाठी पूर्ण तयारी
  • लॉकडाऊन गेला, कोरोना नाही, विनामास्क फिरुन कुटुंबाला संकटात टाकू नका

(Important points of PM Modi Speech )

संबंधित बातम्या 

…तरच कोरोनाचं संकट टळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला ‘उपाय’  

कोरोनाचं संकट कायम, जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही : पंतप्रधान मोदी 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...