AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओ- एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबरी, कंपन्यांकडून मोठे गिफ्ट, 50 रूपयांनी मोबाईल रिचार्ज..

इराण आणि अमेरिका युद्धात सर्वच गोष्टींच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामध्येच मोबाईल रिचार्जच्या किमतीमध्येही वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. यादरम्यानच आता मोठी बातमी पुढे येत आहे.

जिओ- एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबरी, कंपन्यांकडून मोठे गिफ्ट, 50 रूपयांनी मोबाईल रिचार्ज..
Jio and Airtel
| Updated on: Jun 13, 2026 | 6:48 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात महागाई वाढत आहे. त्यामध्येच मोबाईल कंपन्या देखील रिचार्जचे भाव वाढवणार असल्याची चर्चा होती. मोबाईलच्या रिचार्जचे भाव वाढणार असल्याने ग्राहक चिंतेत आहेत. प्रत्येक गोष्टीच्या किमतीत वाढ होत आहे. यादरम्यानच आता Jio, Airtel च्या ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. टेलीकॉम कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला. जुलै 2024 मध्ये अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. अमेरिकेच्या या टॅरिफनंतर टेलीकॉम कंपन्यांनी थेट रिचार्जच्या किमतीत वाढ केली. नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, कंपन्या सध्याच रिचार्जच्या किमती वाढवणार नाहीत. रिपोर्टनुसार, जागतिक समस्या आणि वाढती महागाई यादरम्यान टेलीकॉम कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवण्यापासून वाचू शकतात.

तेल, खाण्यापिण्याच्या वस्तू आणि प्रवास हे सर्वकाही महागले आहे. ज्यामुळे याचा थेट फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. त्यामध्येच आता मोबाईलचे रिचार्ज देखील वाढू शकतात, असा अंदाजा होता. ज्यामुळे लोकांना अजून समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांच्या मते, टॅरिफ वाढल्याने मोबाईल कंपन्यांनी 15 टक्क्यापर्यंत रिचार्जच्या किमतीत वाढ केली होती. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, 15 टक्के रिचार्जच्या किमतीमध्ये वाढ केली तर प्रत्येक रिचार्जमागे 50 रूपये वाढू शकतात.

आज ज्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो, त्यांच्या किमतीमध्ये जास्त बदल होऊ शकतो. ज्यामध्ये करोडोंच्या घरात लोकांवर बोजा पडेल. जर भविष्यात टॅरिफ वाढले तर नक्कीच मोबाईल रिचार्जच्या किमती नक्कीच वाढू शकतात. 2024 मध्येच देशातील प्रमुख टेलीकॉम कंपन्यांनी मोबाईल प्लानच्या किमतीत वाढ केली होती. त्यामुळे यावेळी रिचार्जच्या किमती वाढवतील, याची शक्यता खूप जास्त कमी आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगात बसत आहे. प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत आहेत. त्यामध्येच टेलीकॉम कंपन्यांनी हा मोठा दिलासा दिला. Jio, Airtel  ग्राहकांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र, जर अमेरिकेने पुन्हा भारतावरील टॅरिफ वाढवला तर टेलीकॉम कंपन्या मोबाईलच्या रिचार्जच्या दरात मोठी वाढ करू शकतात. महागाईचा झटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. सर्वच गोष्टींचे भाव वाढत आहेत. त्यामध्येच मोबाईल कंपन्या रिचार्ज वाढवणार अशी चर्चा होती.

Follow Us
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट...
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट संपली, बैठकीत...
अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
रात्रभर झोप नव्हती... अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर दमानियांची सुचक प्रतिक्रिया
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया