AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र एटीएसने पीएफआयचे सगळे डाव उधळले…; अग्रवालांचा खळबळजनक दावा..

पीएफआय ही संघटना 2047 पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची योजना आखत होती. समाजात द्वेष पसरवणे हाच त्यांचा एकमेव हेतू होता.

महाराष्ट्र एटीएसने पीएफआयचे सगळे डाव उधळले...; अग्रवालांचा खळबळजनक दावा..
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 29, 2022 | 8:43 PM
Share

मुंबईः पीएफआय या संघटनेवर देशातील अनेक ठिकाणी कारवाई केल्यानंतर आता पुन्हा एकदा तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे. ही चौकशी सुरु असतानाच महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल (Maharashtra ATS chief Vineet Agarwal)  यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र (Islamic nation) बनवणे हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनांचे (PFI) उद्दिष्ट होते. यासाठी देशभरात पीएफआयच्या शाखांचे जाळे विणले जात होते असंही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी लोकांना व्याख्यानं देऊन संघटनेचा विचार त्यांच्या मनात बिंबवला जात होता.

त्याचबरोबर आपापल्या घराच्या छतावर स्व-संरक्षणासाठी विटा, दगड आणि धारदार शस्त्रे ठेवण्याचा सल्लाही दिला जात असल्याचे एटीएस प्रमुखांनी सांगितले.

महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांचा दावा केला आहे की, पीएफआय स्वतःला एक सामाजिक संस्था म्हणून सांगत असले तरी त्यामध्ये सत्यता नसल्याचेही सांगितले गेले आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्र एटीएस प्रमुखांनी सांगितले की, ‘पीएफआय ही संघटना सामाजिक विकास, हक्क आणि न्याय आणि शारीरिक व्यायामा यासारख्या कामांसाठी मदत करणारी संस्था म्हणून सांगत असते.मात्र त्यामध्ये सत्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे.

विनीत अग्रवाल यांनी पीएफआय या संघटनेविषयी माहिती देताना सांगितले की, आम्ही डेटा आणि पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत.

2047 पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची पीएफआयकडून योजना आखण्यात आली होती. समाजात द्वेष पसरवण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यातही या संघटनेचा हात होता असंही त्यांनी सांगितले.

त्यांच्या हेतूने टार्गेट ओळखून अडथळे निर्माण करून खुनाचा कट रचला जात होता. आम्ही लवकरच त्याचे खाते गोठवणार आहोत.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड