AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udaipur Murder Case : उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क, परिसरात 600 पोलीस तैनात

मी वारंवार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सांगत आहे, देशाला संबोधित करा. उदयपूरची ही घटना काही किरकोळ घटना नाही, कोणीही हे करू शकतो हे कल्पनेपलीकडचे आहे. अशा वेळी तणाव निर्माण होऊ नये, सर्वांनी एकत्र राहावे, अशी आमची इच्छा आहे. या घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही, असे अशोक गहलोत म्हणाले.

Udaipur Murder Case : उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क, परिसरात 600 पोलीस तैनात
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 29, 2022 | 12:39 AM
Share

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका व्यक्तीची भरदिवसा निर्घृण हत्या (Murder) केल्यानंतर राज्यात तणाव (Tension) पसरला आहे. या घटनेचा एक भयानक व्हिडिओ समोर आल्यानंतर याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच संवेदनशील (Sensitive) बनले आहे. संपूर्ण राज्यात गस्त वाढवण्याचे आदेश एसपी आणि आयजींना दिले आहेत. अधिकाऱ्यांसह सुमारे 600 पोलिसांचा फौजफाटा उदयपूरमध्ये पाठवण्यात आला असून, आणखी काही फौजफाटा पाठवण्यात येणार आहे. हत्येची माहिती मिळताच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम्ही पथके पाठवली आहेत, असे उदयपूरचे एसपी मनोज कुमार यांनी सांगितले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओही आम्ही पाहिला आहे. गुन्हेगाराची जात नसते. पीडित कुटुंबाला शक्य तेवढी मदत केली जाईल, तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे उदयपूरचे जिल्हाधिकारी तारा चंद मीना म्हणाले.

हत्येची बाब दुःखद आणि लज्जास्पद – अशोक गेहलोत

या घटनेबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशाप्रकारे एखाद्याची हत्या होणे ही चिंतेची बाब आहे, हे दुःखद आणि लज्जास्पद आहे. वातावरण सुधारण्याची गरज आहे, संपूर्ण देशात तणावाचे वातावरण आहे. मी वारंवार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सांगत आहे, देशाला संबोधित करा. उदयपूरची ही घटना काही किरकोळ घटना नाही, कोणीही हे करू शकतो हे कल्पनेपलीकडचे आहे. अशा वेळी तणाव निर्माण होऊ नये, सर्वांनी एकत्र राहावे, अशी आमची इच्छा आहे. या घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही, असे अशोक गहलोत म्हणाले. (Police administration alerted after Udaipur murder case, 600 police deployed in the area)

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल