AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विचित्रकूट… भारतातील असं एक गाव… जिथल्या मुलांची उंचीच वाढत नाही? किती आहे उंची, काय आहे कारण?

भारतात एक असे गाव आहे, तिथे मुलांची उंची अजिबातच वाढ नाही. याचे कारणही मोठे आहे. कमी वयातच त्यांची उंची खुंटते. याबद्दलची अधिक माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

विचित्रकूट... भारतातील असं एक गाव... जिथल्या मुलांची उंचीच वाढत नाही? किती आहे उंची, काय आहे कारण?
little children
| Updated on: Jul 30, 2025 | 4:27 PM
Share

भारतामध्ये एक राज्य असे आहे जिथे 68.12 टक्के बुटक्यापणाने लोक ग्रस्त आहेत. जून 2025 च्या आकडेवारीनुसार,  बुटक्यापणा हा दीर्घकालीन किंवा वारंवार येणाऱ्या कुपोषणामुळे होऊ शकतो, ज्याचा परिणाम थेट मुलांच्या विकासावर होतो. 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 63 जिल्ह्यांमध्ये मुलांचीची वाढ सर्वाधिक आहे, याबाबत संसदेत कागदपत्रे देखील सादर करण्यात आली. 

जून 2025 ची आकडेवारीनुसार समोर 

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या जून 2025 च्या आकडेवारीनुसार, नंदुरबार 68.12 टक्के हे सर्वाधिक वाढत्या वाढीचे प्रमाण असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त प्रभावित आहे. झारखंडमधील पश्चिम सिंगभूम 66.27 टक्के, उत्तर प्रदेशातील चित्रकूट 59.48 टक्के, मध्य प्रदेशातील शिवपुरी 58.20 टक्के, आसाममधील बोंगाईगाव 54.76 टक्के यांचा समावेश आहे. 

मुलांची उंचीच वाढत नाही

मुलांची वाढ न होण्याचे मुख्य कारण कुपोषण आहे. ज्यामध्ये दीर्घकालीन किंवा वारंवार येणारे कुपोषणाचा समावेश आहे. भारतात गेल्या 19 वर्षांत उंची कमी होण्याचा सरासरी दर 42.4 टक्क्यावरून 29.4 टक्क्यां पर्यंत कमी झाला आहे आणि खरोखरच ही एक दिलासादायक बाब नक्कीच म्हणावी लागणार आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही चिंताजनक परिस्थिती आहे. 

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या पोषण ट्रॅकरवर माहिती 

ही संपूर्ण माहिती महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या पोषण ट्रॅकरवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये मुलांच्या पोषण आणि विकासाची माहिती नोंदवली गेली आहे. जिथे आपल्याला सविस्तर माहिती मिळेल. उत्तर प्रदेश या यादीत टॉपला आहे. तिथे 34 जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त ही पातळी आहे, त्यानंतर झारखंड, मध्य प्रदेश, बिहार, आसामचा नंबर लागतो. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या या यादीमुळे मोठी खळबळ उडालीये. 

मुलांची उची न वाढण्याची कारणे

मुलांची उंची न वाढण्याची प्रमुख कारणे म्हणजे कुपोषण आहे. अनेकदा ज्यावेळी कुपोषणाला सामोरे जावे लागते, त्यावेळी उंची वाढत नाही, कुपोषणामुळेच या भागातील मुलांची उंची खुंटते. कुपोषणाची समस्या ही मागील काही वर्षांमधील मोठी आहे. मात्र, आता त्यामधील टक्केवारी आता नक्कीच कमी झाली आहेत.

Follow Us
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.