AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आधी प्रहार, मग विचार हे वागणं बरं नव्हे!”, ‘अग्निपथ’वरून वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या अग्निपथ योजनेवरून सध्या दैश धुमसतोय. अश्यात भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आधी प्रहार, मग विचार हे वागणं बरं नव्हे!, 'अग्निपथ'वरून वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 18, 2022 | 5:02 PM
Share

मुंबई : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या अग्निपथ योजनेवरून सध्या दैश धुमसतोय. अश्यात भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. “अग्निपथ योजनेचा अभ्यास करता हेच लक्षात येतंय की, सरकाने ही योजना आणताना अनेक बाबींचा विचार केला नाही. महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा भारतीय सैन्य, सुरक्षा आणि तरूणांच्या भविष्यावर ‘आधी प्रहार, मग विचार’ हे वागणं संवेदनशील सरकारसाठी उचित नाही”, असं वरुण गांधी म्हणालेत.

वरुण गांधी काय म्हणाले?

अग्निपथ या नव्या योजनेवरून खासदार वरून गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “अग्निपथ योजनेचा अभ्यास करता हेच लक्षात येतंय की, सरकाने ही योजना आणताना अनेक बाबींचा विचार केला नाही. महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा भारतीय सैन्य, सुरक्षा आणि तरूणांच्या भविष्यावर ‘आधी प्रहार, मग विचार’ हे वागणं संवेदनशील सरकारसाठी उचित नाही”, असं वरुण गांधी म्हणालेत.

योजना मागे घ्या- कन्हैय्या

“अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी, सरकारने लॉलीपॉप दाखवायचं बंद करावं, असं कन्हैय्याने म्हटलंय. शिवाय बिहारमध्ये बेरोजगारी दर जास्त आहे”, त्यावर कामन होणं गरजेचं असल्याचंही त्याने म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या नव्या योजनेवर कन्हैयाने टीका केली आहे. “केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या. सैन्यात जाणारे गरीब, शेतकरी, कष्टकरी असतात, राजकीय नेत्यांची मुलं सैन्यात जात नाहीत”, असंही कन्हैय्या कुमारने म्हटलंय.

Follow Us
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा