AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आधी प्रहार, मग विचार हे वागणं बरं नव्हे!”, ‘अग्निपथ’वरून वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या अग्निपथ योजनेवरून सध्या दैश धुमसतोय. अश्यात भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आधी प्रहार, मग विचार हे वागणं बरं नव्हे!, 'अग्निपथ'वरून वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर
| Updated on: Jun 18, 2022 | 5:02 PM
Share

मुंबई : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या अग्निपथ योजनेवरून सध्या दैश धुमसतोय. अश्यात भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. “अग्निपथ योजनेचा अभ्यास करता हेच लक्षात येतंय की, सरकाने ही योजना आणताना अनेक बाबींचा विचार केला नाही. महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा भारतीय सैन्य, सुरक्षा आणि तरूणांच्या भविष्यावर ‘आधी प्रहार, मग विचार’ हे वागणं संवेदनशील सरकारसाठी उचित नाही”, असं वरुण गांधी म्हणालेत.

वरुण गांधी काय म्हणाले?

अग्निपथ या नव्या योजनेवरून खासदार वरून गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “अग्निपथ योजनेचा अभ्यास करता हेच लक्षात येतंय की, सरकाने ही योजना आणताना अनेक बाबींचा विचार केला नाही. महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा भारतीय सैन्य, सुरक्षा आणि तरूणांच्या भविष्यावर ‘आधी प्रहार, मग विचार’ हे वागणं संवेदनशील सरकारसाठी उचित नाही”, असं वरुण गांधी म्हणालेत.

योजना मागे घ्या- कन्हैय्या

“अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी, सरकारने लॉलीपॉप दाखवायचं बंद करावं, असं कन्हैय्याने म्हटलंय. शिवाय बिहारमध्ये बेरोजगारी दर जास्त आहे”, त्यावर कामन होणं गरजेचं असल्याचंही त्याने म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या नव्या योजनेवर कन्हैयाने टीका केली आहे. “केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या. सैन्यात जाणारे गरीब, शेतकरी, कष्टकरी असतात, राजकीय नेत्यांची मुलं सैन्यात जात नाहीत”, असंही कन्हैय्या कुमारने म्हटलंय.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.