तवायफ महिलांचा शेवटचा मुजरा कधी असायचा? त्यांच्या आयुष्यातील कटू सत्य
'मुजरा' पारंपरिक रुपात महफिल आयोजित करण्यासाठी असायचा आणि मुजरा सादर करणाऱ्या महिलांना तवायफ म्हटलं जायचं...
1 / 5

मुघल राजवटीत दिल्ली लखनऊ, जयपूर यांसारख्या ठिकाणी मुजरा याकडे पारंपरिक कला म्हणून पाहिलं जायचं. जी आईकडून मुलीला मिळायची...
2 / 5

पण तवायफांसाठी त्यांचा शेवटचा मुजरा फार खास असायचा... सांगायचं झालं तर, तवायफ बणण्याच्या तिसऱ्या विधीला मुजरा किंवा नथ उतराई विधी असं म्हटलं जायचं...
3 / 5

अंतिम मुजरा म्हणजे शेवटा मुजरा झाल्यानंतर तवायफांवर कधीच बोली लावली जात नसे... त्यानंतर त्या महिला कधीच मुजरा करायच्या नाहीत.
4 / 5

जो सर्वात जास्त बोली लावत असे ती तवायफ त्या पुरुषाकडे स्वतःला समर्पित करत असे... त्यानंतर त्या तवायफ महिलेची कधीच बोली लागत नसे.
5 / 5

सांगायचं झालं तर, संजय लिला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' सीरिजमुळे तवायफ महिलांचं आयुष्य सर्वांसमोर आलं. सीरिजला देखील चाहत्यांनी पसंती दर्शवली.
सर्व करदात्यांसाठी 31 जुलै हीच शेवटची तारीख नाही, तुमच्यासाठी कोणती?
योग तुमचा विचार आणि जीवन बदलेल, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त...
श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 103 धावांनी धुव्वा
तिसरा सामना पावसामुळे रद्द होणार? जाणून घ्या कसं असेल हवामान
सीएनजी की फ्लेक्स-फ्यूल? नक्की कोणत्या कारमध्ये मिळणार जास्त मायलेज ?
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापु कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन
चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न