अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर अखेर श्रीजिता डे हिने सोडले माैन, थेट म्हणाली…

| Updated on: Mar 26, 2023 | 8:49 PM

बिग बॉस 16 चे सीजन हिट ठरले. बिग बॉस 16 तील सदस्यांनी धमाकेदार गेम खेळला आणि प्रेक्षकांचे फुल मनोरंजनही केले. आता बिग बॉस 16 च्या फिनालेला इतके दिवस उलटले आहेत. तरीही बिग बॉस 16 तील सदस्य चर्चेमध्ये आहेत. अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये वाद सुरू आहे.

1 / 5
बिग बॉसच्या 16 व्या सीजनने प्रेक्षकांचे फुल मनोरंजन केले आहे. आता बिग बॉस 16 चा फिलाने होऊन काही दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही बिग बॉस 16 तील स्पर्धेक प्रचंड चर्चेमध्ये आहेत.

बिग बॉसच्या 16 व्या सीजनने प्रेक्षकांचे फुल मनोरंजन केले आहे. आता बिग बॉस 16 चा फिलाने होऊन काही दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही बिग बॉस 16 तील स्पर्धेक प्रचंड चर्चेमध्ये आहेत.

2 / 5
अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्यात बिग बॉस 16 मध्ये खास मैत्री बघायला मिळाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद निर्माण झालाय. अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन याच्यावर काही आरोप केले.

अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्यात बिग बॉस 16 मध्ये खास मैत्री बघायला मिळाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद निर्माण झालाय. अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन याच्यावर काही आरोप केले.

3 / 5
अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे याने प्रतिक्रिया दिलीये. शिव ठाकरे म्हणाला होता की, दोघेपण चांगले मित्र आहेत. कधी कधी मित्रांमध्येही वाद होत असतो.

अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे याने प्रतिक्रिया दिलीये. शिव ठाकरे म्हणाला होता की, दोघेपण चांगले मित्र आहेत. कधी कधी मित्रांमध्येही वाद होत असतो.

4 / 5
आता अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर बिग बॉस 16 तील सदस्य श्रीजिता डे हिने मोठे भाष्य केले आहे. श्रीजिता डे ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

आता अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर बिग बॉस 16 तील सदस्य श्रीजिता डे हिने मोठे भाष्य केले आहे. श्रीजिता डे ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

5 / 5
श्रीजिता डे हिने म्हटले की, जर ते खरे मित्र असतील तर ते एकमेकांना समजून घेतील... भांडणेही होतील पण जर मैत्री खरी असेल तर सर्व काही ठीक होईल...

श्रीजिता डे हिने म्हटले की, जर ते खरे मित्र असतील तर ते एकमेकांना समजून घेतील... भांडणेही होतील पण जर मैत्री खरी असेल तर सर्व काही ठीक होईल...