Ind vs Eng : सामना आणि मालिका जिंकूनही भारताला झटका, सामनाधिकाऱ्यांनी केली मोठी कारवाई!

| Updated on: Mar 22, 2021 | 1:28 PM
 टीम इंडियाने इंग्लंडचा पाचव्या टी 20 सामन्यात पराभव करुन ही मालिका भारताने 3-2 च्या फरकाने जिंकली. मात्र या शानदार मालिका विजयानंतरही भारताला मोठा झटका बसला आहे. या पाचव्या सामन्यात भारताने आवश्यक तो ओव्हर रेट  राखला नाही. यामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूवर दंडात्मक कारवाई केली आहे.

टीम इंडियाने इंग्लंडचा पाचव्या टी 20 सामन्यात पराभव करुन ही मालिका भारताने 3-2 च्या फरकाने जिंकली. मात्र या शानदार मालिका विजयानंतरही भारताला मोठा झटका बसला आहे. या पाचव्या सामन्यात भारताने आवश्यक तो ओव्हर रेट राखला नाही. यामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूवर दंडात्मक कारवाई केली आहे.

1 / 5
सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली आहे. एकूण सामन्याच्या मानधनाच्या 40 टक्के रक्कम ही दंड म्हणून आकारण्यात येणार आहे.

सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली आहे. एकूण सामन्याच्या मानधनाच्या 40 टक्के रक्कम ही दंड म्हणून आकारण्यात येणार आहे.

2 / 5
क्रिकेटच्या नियमांनुसार ठराविक वेळेत अपेक्षित ओव्हर्सचा खेळ होणं अपेक्षित असतं. मात्र भारताने पाचव्या सामन्यात ठराविक वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे भारताकडून आयसीसीच्या 2.22 या नियमांचं उल्लंघन झालं.

क्रिकेटच्या नियमांनुसार ठराविक वेळेत अपेक्षित ओव्हर्सचा खेळ होणं अपेक्षित असतं. मात्र भारताने पाचव्या सामन्यात ठराविक वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे भारताकडून आयसीसीच्या 2.22 या नियमांचं उल्लंघन झालं.

3 / 5
 या नियमानुसार प्रत्येक ओव्हर मागे 20 टक्के मानधन दंड स्वरुपात आकारण्याची तरतूद आहे. भारताकडून या नियमांचं भंग झाला. भारताने 2 ओव्हर कमी टाकल्या. यामुळे भारताच्या प्रत्येक खेळाडूला 40 टक्के रक्कमेला मुकावे लागणार आहे.

या नियमानुसार प्रत्येक ओव्हर मागे 20 टक्के मानधन दंड स्वरुपात आकारण्याची तरतूद आहे. भारताकडून या नियमांचं भंग झाला. भारताने 2 ओव्हर कमी टाकल्या. यामुळे भारताच्या प्रत्येक खेळाडूला 40 टक्के रक्कमेला मुकावे लागणार आहे.

4 / 5
टीम इंडियावर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी दुसऱ्या सामन्यातही विराटसेनेला अपेक्षित षटकगती राखण्यास अपयश आले होते. तेव्हा भारताने 1 ओव्हर कमी फेकली होती. यामुळे भारताला सामन्याच्या मानधनापैकी 20 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आला होता.

टीम इंडियावर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी दुसऱ्या सामन्यातही विराटसेनेला अपेक्षित षटकगती राखण्यास अपयश आले होते. तेव्हा भारताने 1 ओव्हर कमी फेकली होती. यामुळे भारताला सामन्याच्या मानधनापैकी 20 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आला होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.