गणपतीला दुर्वा का आवडतात?, जाणून घ्या ही मोठी कथा आणि…

बुधवारी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. यावेळी पूजेमध्ये दुर्वांचा मान असतो. 11 किंवा 21 दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात. त्याला खूप मोठे महत्व नक्कीच आहे.

| Updated on: Aug 21, 2024 | 7:19 PM
1 / 5
बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण केल्या जातात. मुळात म्हणजे गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वांचा खूप मान आहे. गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे.

बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण केल्या जातात. मुळात म्हणजे गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वांचा खूप मान आहे. गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे.

2 / 5
बुधवारी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. यावेळी पूजेमध्ये दुर्वांचा मान असतो. 11 किंवा 21 दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात.

बुधवारी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. यावेळी पूजेमध्ये दुर्वांचा मान असतो. 11 किंवा 21 दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात.

3 / 5
दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. पौराणिक कथेनुसार एकदा एक राक्षस सर्वांना त्रास देत होता आणि तो  लोकांना जिवंत गिळायचा. यावेळी सर्वजण हे भगवान शंकराकडे गेले आणि राक्षसाच्या अत्याचाराबद्दल सांगितले. यावेळी शंकर हे म्हणाले की, त्या राक्षणाचा नाश गणेशच करू शकतो.

दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. पौराणिक कथेनुसार एकदा एक राक्षस सर्वांना त्रास देत होता आणि तो लोकांना जिवंत गिळायचा. यावेळी सर्वजण हे भगवान शंकराकडे गेले आणि राक्षसाच्या अत्याचाराबद्दल सांगितले. यावेळी शंकर हे म्हणाले की, त्या राक्षणाचा नाश गणेशच करू शकतो.

4 / 5
दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. पौराणिक कथेनुसार एकदा एक राक्षस सर्वांना त्रास देत होता आणि तो  लोकांना जिवंत गिळायचा. यावेळी सर्वजण हे भगवान शंकराकडे गेले आणि राक्षसाच्या अत्याचाराबद्दल सांगितले. यावेळी शंकर हे म्हणाले की, त्या राक्षणाचा नाश गणेशच करू शकतो.

दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. पौराणिक कथेनुसार एकदा एक राक्षस सर्वांना त्रास देत होता आणि तो लोकांना जिवंत गिळायचा. यावेळी सर्वजण हे भगवान शंकराकडे गेले आणि राक्षसाच्या अत्याचाराबद्दल सांगितले. यावेळी शंकर हे म्हणाले की, त्या राक्षणाचा नाश गणेशच करू शकतो.

5 / 5
मग गणेशजींच्या पोटातील जळजळ शांत झाली. तेंव्हापासूनच असे मानले जाते की, दुर्वा अर्पण केल्याने गणेशजी प्रसन्न होतात.

मग गणेशजींच्या पोटातील जळजळ शांत झाली. तेंव्हापासूनच असे मानले जाते की, दुर्वा अर्पण केल्याने गणेशजी प्रसन्न होतात.