Ayurvedic Tips : ‘या’ आयुर्वेदिक टिप्स वापरा आणि झटपट वजन कमी करा

| Updated on: Jul 02, 2021 | 10:12 AM

दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पिणे फायदेशीर आहे. यामुळे आपले पाचन तंत्र निरोगी राहण्यास मदत होते. दररोज सकाळी सुमारे 30 मिनिटे व्यायाम करा.

1 / 5
दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पिणे फायदेशीर आहे. यामुळे आपले पाचन तंत्र निरोगी राहण्यास मदत होते. दररोज सकाळी सुमारे 30 मिनिटे व्यायाम करा.

दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पिणे फायदेशीर आहे. यामुळे आपले पाचन तंत्र निरोगी राहण्यास मदत होते. दररोज सकाळी सुमारे 30 मिनिटे व्यायाम करा.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनात तपस्येपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. ते आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात, जी गोष्ट दूर दिसते, जी अशक्य वाटते, जी गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर दिसते, ती देखील आपण तपस्या केली तर सहज साध्य होऊ शकते. कारण दृढतेच्या वर काहीही नाही.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनात तपस्येपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. ते आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात, जी गोष्ट दूर दिसते, जी अशक्य वाटते, जी गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर दिसते, ती देखील आपण तपस्या केली तर सहज साध्य होऊ शकते. कारण दृढतेच्या वर काहीही नाही.

3 / 5
दिवसामधून आपण तीन वेळा जेवण केले पाहिजे. सकाळी 7.30 ते 9 दरम्यान नाश्ता करण्याचा प्रयत्न करा, दुपारी 11 ते 2 दरम्यान दुपारचे जेवण आणि रात्री 8 पर्यंत रात्रीचे जेवण.

दिवसामधून आपण तीन वेळा जेवण केले पाहिजे. सकाळी 7.30 ते 9 दरम्यान नाश्ता करण्याचा प्रयत्न करा, दुपारी 11 ते 2 दरम्यान दुपारचे जेवण आणि रात्री 8 पर्यंत रात्रीचे जेवण.

4 / 5
जेवण झाल्यावर थोडा वेळ फिरण्याची सवय लावा. यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते.

जेवण झाल्यावर थोडा वेळ फिरण्याची सवय लावा. यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते.

5 / 5
आयुर्वेदानुसार आयुष्यातील ताण कमी झाला की, वजनही कमी होण्यास मदत होते. यासाठी ताणतणावात राहणे बंद करा.

आयुर्वेदानुसार आयुष्यातील ताण कमी झाला की, वजनही कमी होण्यास मदत होते. यासाठी ताणतणावात राहणे बंद करा.