16 तास अन्न खात नाहीत? संशोधनातून धक्कादायक सत्य पुढे..

लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात. त्यामध्येच आजकाल 16 तास उपाशी राहण्याचाही डाएट आहे. नुकताच याबाबत एक संशोधन झाले. या संशोधनातून मोठी माहिती पुढे आली.

| Updated on: Jul 09, 2026 | 3:07 PM
1 / 5
आजकाल लोक फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत आहेत. 16 तास उपाशी राहितात. काही जण दिवसातून एकदाच जेवण करतात. वेगाने वजन कमी करणे आणि अधिक चांगले वाटणे यासाठी 16 तास उपाशी राहिले जाते.

आजकाल लोक फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत आहेत. 16 तास उपाशी राहितात. काही जण दिवसातून एकदाच जेवण करतात. वेगाने वजन कमी करणे आणि अधिक चांगले वाटणे यासाठी 16 तास उपाशी राहिले जाते.

2 / 5
रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे असे फायदे दिसून आले आहेत. 16 तास उपाशी राहण्याचे काही मोठे फायदे दिसून आली आहेत.

रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे असे फायदे दिसून आले आहेत. 16 तास उपाशी राहण्याचे काही मोठे फायदे दिसून आली आहेत.

3 / 5
दिवसातील खाण्याची वेळ आठ तास किंवा त्यापेक्षा कमी मर्यादित ठेवली होती, त्यांना हृदयविकारांमुळे मृत्यूचा धोका अधिक होता. काही प्रकरणांमध्ये, हा धोका 91 टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचे दिसून आले.

दिवसातील खाण्याची वेळ आठ तास किंवा त्यापेक्षा कमी मर्यादित ठेवली होती, त्यांना हृदयविकारांमुळे मृत्यूचा धोका अधिक होता. काही प्रकरणांमध्ये, हा धोका 91 टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचे दिसून आले.

4 / 5
16 तासाचे जेवन न केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.आणखी एक मुख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता; जेव्हा लोक दीर्घकाळापर्यंत अन्न घेत नाहीत, तेव्हा ते अनेकदा पाणीही कमी पितात.

16 तासाचे जेवन न केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.आणखी एक मुख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता; जेव्हा लोक दीर्घकाळापर्यंत अन्न घेत नाहीत, तेव्हा ते अनेकदा पाणीही कमी पितात.

5 / 5
यामुळे शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे कमी होऊ शकतात, जी हृदयाचे ठोके सामान्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. 16 तास तुम्ही जर अन्न खात नसाल तर पाणी जास्त जास्त प्यावे. 

यामुळे शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे कमी होऊ शकतात, जी हृदयाचे ठोके सामान्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. 16 तास तुम्ही जर अन्न खात नसाल तर पाणी जास्त जास्त प्यावे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us