AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 तास अन्न खात नाहीत? संशोधनातून धक्कादायक सत्य पुढे..

लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात. त्यामध्येच आजकाल 16 तास उपाशी राहण्याचाही डाएट आहे. नुकताच याबाबत एक संशोधन झाले. या संशोधनातून मोठी माहिती पुढे आली.

| Updated on: Jul 09, 2026 | 3:07 PM
Share
आजकाल लोक फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत आहेत. 16 तास उपाशी राहितात. काही जण दिवसातून एकदाच जेवण करतात. वेगाने वजन कमी करणे आणि अधिक चांगले वाटणे यासाठी 16 तास उपाशी राहिले जाते.

आजकाल लोक फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत आहेत. 16 तास उपाशी राहितात. काही जण दिवसातून एकदाच जेवण करतात. वेगाने वजन कमी करणे आणि अधिक चांगले वाटणे यासाठी 16 तास उपाशी राहिले जाते.

1 / 5
रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे असे फायदे दिसून आले आहेत. 16 तास उपाशी राहण्याचे काही मोठे फायदे दिसून आली आहेत.

रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे असे फायदे दिसून आले आहेत. 16 तास उपाशी राहण्याचे काही मोठे फायदे दिसून आली आहेत.

2 / 5
दिवसातील खाण्याची वेळ आठ तास किंवा त्यापेक्षा कमी मर्यादित ठेवली होती, त्यांना हृदयविकारांमुळे मृत्यूचा धोका अधिक होता. काही प्रकरणांमध्ये, हा धोका 91 टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचे दिसून आले.

दिवसातील खाण्याची वेळ आठ तास किंवा त्यापेक्षा कमी मर्यादित ठेवली होती, त्यांना हृदयविकारांमुळे मृत्यूचा धोका अधिक होता. काही प्रकरणांमध्ये, हा धोका 91 टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचे दिसून आले.

3 / 5
16 तासाचे जेवन न केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.आणखी एक मुख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता; जेव्हा लोक दीर्घकाळापर्यंत अन्न घेत नाहीत, तेव्हा ते अनेकदा पाणीही कमी पितात.

16 तासाचे जेवन न केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.आणखी एक मुख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता; जेव्हा लोक दीर्घकाळापर्यंत अन्न घेत नाहीत, तेव्हा ते अनेकदा पाणीही कमी पितात.

4 / 5
यामुळे शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे कमी होऊ शकतात, जी हृदयाचे ठोके सामान्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. 16 तास तुम्ही जर अन्न खात नसाल तर पाणी जास्त जास्त प्यावे. 

यामुळे शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे कमी होऊ शकतात, जी हृदयाचे ठोके सामान्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. 16 तास तुम्ही जर अन्न खात नसाल तर पाणी जास्त जास्त प्यावे. 

5 / 5
Follow Us
समान नागरी कायद्याबाबत मोठी अपडेट! मुख्यमंत्र्यांनी केली थेट घोषणा...
समान नागरी कायद्याबाबत मोठी अपडेट! मुख्यमंत्र्यांनी केली थेट घोषणा; पुढील 6 महिन्यात...
ज्ञानोबा माऊली... तुकाराम! माऊलींचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात पार
ज्ञानोबा माऊली... तुकाराम! माऊलींचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात पार; पंढरपूरकडे पालखीचे भव्य प्रस्थान
मुख्यंत्र्यांना हिंदी बाबत एवढी आस्था का? विधानभवनातील 'ते' वाक्य...
मुख्यंत्र्यांना हिंदी बाबत एवढी आस्था का? विधानभवनातील 'ते' वाक्य हिंदीत उच्चारल्याबद्दल राज ठाकरे कडाडले
ब्रिटिशांचा पूल अजूनही भक्कम, आपले रस्ते काही महिन्यांत खड्ड्यात!; राज
Raj Thackeray | ब्रिटिशांचा पूल अजूनही भक्कम, आपले रस्ते काही महिन्यांत खड्ड्यात!; राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
ते भेटले असतील तर त्यात... पवार-शिंदे भेटीबाबत कॉंग्रेस नेत्याचं मोठं
ते भेटले असतील तर त्यात... पवार-शिंदे भेटीबाबत कॉंग्रेस नेत्याचं मोठं विधान
तुमच्याच अंगाशी आलं की महाराष्ट्राचा अपमान? राज ठाकरे बरसले...
तुमच्याच अंगाशी आलं की महाराष्ट्राचा अपमान? राज ठाकरे बरसले; मिसिंग लिंकवरून मुख्यमंत्री फडणवीसांना घेरलं
जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या... राज ठाकरे काय म्हणाले?
Raj Thackeray | जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या... राज ठाकरेंनी सांगितलं 2008 साली असं काय घडलं?
पुन्हा शाळकरी मुलांचा जीव धोक्यात! थेट चौकात झाला भीषण अपघात, रिक्षा..
पुन्हा शाळकरी मुलांचा जीव धोक्यात! थेट चौकात झाला भीषण अपघात, रिक्षा उलटली अन् पोरं...
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड, रुग्णालयावर गंभीर आरोप; 'सैराट'शी कनेक्शन काय?
राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातड
राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातडीने वर्षा निवासस्थानी, काय घडतंय?