AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 तास अन्न खात नाहीत? संशोधनातून धक्कादायक सत्य पुढे..

लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात. त्यामध्येच आजकाल 16 तास उपाशी राहण्याचाही डाएट आहे. नुकताच याबाबत एक संशोधन झाले. या संशोधनातून मोठी माहिती पुढे आली.

| Updated on: Jul 09, 2026 | 3:07 PM
Share
आजकाल लोक फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत आहेत. 16 तास उपाशी राहितात. काही जण दिवसातून एकदाच जेवण करतात. वेगाने वजन कमी करणे आणि अधिक चांगले वाटणे यासाठी 16 तास उपाशी राहिले जाते.

आजकाल लोक फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत आहेत. 16 तास उपाशी राहितात. काही जण दिवसातून एकदाच जेवण करतात. वेगाने वजन कमी करणे आणि अधिक चांगले वाटणे यासाठी 16 तास उपाशी राहिले जाते.

1 / 5
रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे असे फायदे दिसून आले आहेत. 16 तास उपाशी राहण्याचे काही मोठे फायदे दिसून आली आहेत.

रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे असे फायदे दिसून आले आहेत. 16 तास उपाशी राहण्याचे काही मोठे फायदे दिसून आली आहेत.

2 / 5
दिवसातील खाण्याची वेळ आठ तास किंवा त्यापेक्षा कमी मर्यादित ठेवली होती, त्यांना हृदयविकारांमुळे मृत्यूचा धोका अधिक होता. काही प्रकरणांमध्ये, हा धोका 91 टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचे दिसून आले.

दिवसातील खाण्याची वेळ आठ तास किंवा त्यापेक्षा कमी मर्यादित ठेवली होती, त्यांना हृदयविकारांमुळे मृत्यूचा धोका अधिक होता. काही प्रकरणांमध्ये, हा धोका 91 टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचे दिसून आले.

3 / 5
16 तासाचे जेवन न केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.आणखी एक मुख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता; जेव्हा लोक दीर्घकाळापर्यंत अन्न घेत नाहीत, तेव्हा ते अनेकदा पाणीही कमी पितात.

16 तासाचे जेवन न केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.आणखी एक मुख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता; जेव्हा लोक दीर्घकाळापर्यंत अन्न घेत नाहीत, तेव्हा ते अनेकदा पाणीही कमी पितात.

4 / 5
यामुळे शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे कमी होऊ शकतात, जी हृदयाचे ठोके सामान्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. 16 तास तुम्ही जर अन्न खात नसाल तर पाणी जास्त जास्त प्यावे. 

यामुळे शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे कमी होऊ शकतात, जी हृदयाचे ठोके सामान्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. 16 तास तुम्ही जर अन्न खात नसाल तर पाणी जास्त जास्त प्यावे. 

5 / 5
Follow Us
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल