मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा पृथ्वीवर का राहतो? गरुड़ पुराणात काय आहे उल्लेख?

हिंदू धर्मातील गरुड पुराणानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, आत्मा त्याच्या घराभोवती आणि प्रियजनांभोवती सुमारे १३ दिवस पृथ्वीवर राहतो. या काळाला 'भूत अवस्था' असेही म्हणतात. यामागे अनेक धार्मिक आणि प्रतीकात्मक कारणे दिली आहेत.

मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा पृथ्वीवर का राहतो? गरुड़ पुराणात काय आहे उल्लेख?
Garud Puran
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 30, 2025 | 4:07 PM