AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EVM मशीन रशियातून कंट्रोल होतायत : चंद्राबाबू नायडू

मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. देशात आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मात्र भारतात निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन रशियातून नियंत्रित केल्या जात आहेत, असा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. नुकत्याच मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा धक्कादायक आरोप केला आहे. नुकत्याच आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत […]

EVM मशीन रशियातून कंट्रोल होतायत : चंद्राबाबू नायडू
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. देशात आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मात्र भारतात निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन रशियातून नियंत्रित केल्या जात आहेत, असा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. नुकत्याच मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा धक्कादायक आरोप केला आहे. नुकत्याच आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडूंनी हा आरोप केला आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांसह विविध विरोधी पक्षनेते हजर होते.

सध्या देशात लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅटचाही वापर करण्यात येणार आहे. आतापर्यंत पार पडलेल्या लोकसभेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अनेकदा ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे अनेक विरोधी पक्षांनी दावा केला आहे.

त्यात आता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मला भारतात वापरण्यात येणार ईव्हीएम मशीनाबाबत चिंता वाटते. भारतातील निवडणुकीसाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम मशीन हे रशियातून नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे या मशीन  या मशीन कित्येकदा खराब झाल्याचा, त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचा किंवा ते हॅक झाल्या आहेत. तसेच सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीत विजयी  होण्यासाठी ईव्हीएम मशीनसाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

याआधीही चंद्राबाबू नायडू यांनी ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आंध्रप्रदेशातील 4 हजार 583 ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे या मशीन बंद पडल्या. या पार्श्वभूमीवर चंद्राबाबूंनी एका पत्रकार परिषदेत आंधप्रदेशातील 150 मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन.

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय?  काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी  म्हणाल्या की...

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..