AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी माझं उपोषण पुढे ढकलतोय, एअर स्ट्राईकमुळे केजरीवालांचा निर्णय

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवर हल्ला केला. यामध्ये 300 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. जवळपास सर्व पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. सर्व पक्षांची एकजूट असल्याचं सुषमा स्वराज म्हणाल्या. शिवाय भारताच्या कारवाईबद्दल आपण अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना माहिती दिली […]

मी माझं उपोषण पुढे ढकलतोय, एअर स्ट्राईकमुळे केजरीवालांचा निर्णय
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवर हल्ला केला. यामध्ये 300 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. जवळपास सर्व पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. सर्व पक्षांची एकजूट असल्याचं सुषमा स्वराज म्हणाल्या. शिवाय भारताच्या कारवाईबद्दल आपण अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना माहिती दिली असल्याचंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनाही याबाबत माहिती दिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 1 मार्चपासून दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी उपोषण करणार होते. पण भारत-पाकिस्तान यांच्यातील सद्यस्थिती पाहता, मी उपोषण पुढे ढकलत असल्याचं केजरीवालांनी जाहीर केलंय. दरम्यान, त्यांच्या या निर्णयानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातंय.

एअर स्ट्राईकवर कोणता देश काय म्हणाला?

पुलवामा हल्ला झाल्यानंतर जवळपास 50 पेक्षा जास्त देशांनी आम्ही भारतासोबत असल्याचं म्हटलं होतं आणि या हल्ल्याचा निषेधही केला होता. इस्रायलने तर आम्ही लागेल ते भारताला विनाअट देऊ, असं म्हटलं होतं. आता एअर स्ट्राईकनंतरही विविध देशांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियननेही भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन केलंय. चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन या देशांनी केलंय.

पाकिस्तानवरील हल्ल्याची इनसाईड स्टोरी | स्पेशल रिपोर्ट

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.