AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कोश्यारींची वक्तव्य, सीमाप्रश्न या मुख्यमंत्री बोलत नाहीत, महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच नव्हती”

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीय...

कोश्यारींची वक्तव्य, सीमाप्रश्न या मुख्यमंत्री बोलत नाहीत, महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच नव्हती
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 15, 2022 | 2:40 PM
Share

सांगली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर मागच्या बऱ्याच दिवसापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय. महापुरुषांच्या अवमानाविरोधात 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने विरोधक आक्रमक झालेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) टीका केलीय.

राज्यपाल कोशारी यांनी जी वक्तव्य केली, महापुरुषांच्या बरोबर अनुद्गार काढण्यात काम करणाऱ्याचा निषेध महामोर्चातून केला जाणार आहे. राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र यावर मुख्यमंत्री मुख्यमंत्री बोलत नाही. कोश्यारींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ आहे. सीमाप्रश्नाबाबतही ते बोलत नाहीत. सगळ्याच प्रश्नावर राज्य सरकारला अपयश आलंय. आधी महाराष्ट्राची अशी झालं नव्हतं, असं जयंत पाटील म्हणालेत.

मोर्चासाठी राज्य सरकारला परवानगी द्यावीच लागेल. परवानगी न देण्याचा वेडेपणा राज्य सरकार करणार नाही.परवानगीसाठी चर्चा सुरू आहेत. आता मोर्चा थांबणार नाही. मुंबई पुणे ठाणे पालघर रत्नागिरी पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोर्चासाठी येणार आहेत. राज्यपालांनी राज्यपाल झाल्यापासून कोणती चांगली गोष्ट केली आहे. यावर चर्चा होऊ शकते.पण आम्ही सगळं सहन केलंय. पण महापुरुषांचं आवमान होतो तेव्हा मी गप्प कसं बसणार? आम्ही आवाज उठवणारच, असं जयंत पाटील म्हणालेत.

भाजपच्या नेत्यांनी सांगितलेलेच निर्णय राज्यपालांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार ही एकच गोष्ट राज्यपालांना माहीत नव्हती. बाकी सगळ्या गोष्टी सांगून सुरू आहेत, असंही पाटील म्हणालेत.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!