AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KMC Election 2022 : कोल्हापूर महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 12 मध्ये कोण बाजी मारणार, इच्छुकांना संधी मिळणार का?

कोल्हापूर महापालिकेत भाजप (BJP) युती करणार की, स्वतंत्रपणे लढवणार हे लवकरचं स्पष्ट होईल. महापालिकेतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नेमकी कशी स्थिती असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

KMC Election 2022 : कोल्हापूर महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 12 मध्ये कोण बाजी मारणार, इच्छुकांना संधी मिळणार का?
कोल्हापूर महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 12 मध्ये कोण बाजी मारणारImage Credit source: t v 9
| Updated on: Aug 12, 2022 | 1:51 PM
Share

कोल्हापूर : राज्यातील आगामी महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. कोल्हापूर महापालिकेतील 32 प्रभागांमधून जवळपास 92 नगरसेवक निवडले जाणार आहेत. नव्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार 11 नगरसेवकांची संख्या वाढली आहे. पूर्वी ही संख्या 81 एवढी होती. कोल्हापूर महापालिकेत सध्यस्थितीला महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार होते. मात्र, येथे आगामी निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यात घडत असलेल्या राजकीय सत्तांतरणाची (Political Transition) फायदा नेमका कोणत्या पक्षाला होणार. कोल्हापूर महापालिकेत भाजप (BJP) युती करणार की, स्वतंत्रपणे लढवणार हे लवकरचं स्पष्ट होईल. महापालिकेतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नेमकी कशी स्थिती असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोल्हापूर मनपा प्रभाग 12 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

कोल्हापूर मनपा प्रभाग 12 ची लोकसंख्या

कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 ची लोकसंख्या 16 हजार 498 आहे. अनुसूचित जातीची 1 हजार 788 लोकसंख्या आहे. तर अनुसूचित जमातीची 23 लोकसंख्या आहे. कोल्हापूर महापालिकेत एकूण 92 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी 46 जागा या महिलांकरिता राखीव आहेत. प्रभाग 12 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 12 ब सर्वसाधारण महिला व 12 क सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे.

कोल्हापूर मनपा प्रभाग 12 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

कोल्हापूर मनपा प्रभाग 12 ची व्याप्ती

लक्ष्मीपुरी, रिलाईन्स मॉल, उधमनगर, हुतात्मा गार्डन, छत्रपती शिवाजी, शाहू स्टेडियम, आझाद चौक, कॉमर्स कॉलेज, झाकीर हुसेन शाळा, मंगळवार पोस्ट ऑफिस, नागेशकर हॉलस, शाहू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम, गोखले कॉलेज, लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन. उत्तरेकडं सीपीआर आग्नेय कॉर्नर राजे संभाजी चौक पूर्वेस सूर्या हॉस्पिटलच्या दक्षिणेकडील पूर्व पश्चिम रस्त्याने दक्षिणेकडे सुभाष रोड फोर्ड कॉर्नर चौक येथून दक्षिणेस रिलायन्स मॉलचे दक्षिण बाजूने जयंती नाल्यापर्यंत. पूर्वेस रिलायन्स मॉल पूर्वेकडील जयंती नाला पात्राने दक्षिणेकडे कुंभार गल्ली नवीन पूल ते शेळके पूल तेथून पूर्वेकडे पार्वती टॉकीज सिग्नल चौक बिग बाजार रोडने वाय पी. पोवार नगर चौकापर्यंत.

कोल्हापूर मनपा प्रभाग 12 क

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.