AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai BMC Election 2022 : शिंदे गट फुटल्यामुळे पालिकेवरती कोणाची सत्ता येणार, आत्तापासून राजकीय डावपेचाला सुरुवात

समाजवादी पार्टीच्या सायरा खान यांनी तिथं बाजी मारली होती. त्यांनी सगळ्या उमेदवारांना पराभूत केलं होतं. त्यावेळी तिथं त्यांनी चांगलं काम केल्यामुळं त्याचा विजय झाला होता.

Mumbai BMC Election 2022 : शिंदे गट फुटल्यामुळे पालिकेवरती कोणाची सत्ता येणार, आत्तापासून राजकीय डावपेचाला सुरुवात
BMC Ward 134Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2022 | 8:16 PM
Share

मुंबई – मुंबई महापालिकेचा (Mumbai BMC Election 2022) वॉर्ड क्रमांक 134 म्हणजे नव्या प्रभागरचनेनुसार पारसीनगर, आझादनगर (parshi nagar), प्रेमनगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. सध्या तिथं समाजवादी पार्टीच्या सायरा खान नगरसेविका आहेत. त्यांनी त्यावेळी पालिकेच्या निवडणुकीत इतर उमेदवारांचा पराभव करून बाजी मारली होती. ज्यावेळी त्या निवडून आल्या त्यावेळी तिथं त्यांची चर्चा देखील झाली होती. विशेष म्हणजे तिथं त्यावेळी भाजपचा (bjp) एकही उमेदवार नव्हता. तसेच युती असताना देखील महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना वेगळी लढली होती.

समाजवादी पार्टीच्या सायरा खान यांनी तिथं बाजी मारली होती.

समाजवादी पार्टीच्या सायरा खान यांनी तिथं बाजी मारली होती. त्यांनी सगळ्या उमेदवारांना पराभूत केलं होतं. त्यावेळी तिथं त्यांनी चांगलं काम केल्यामुळं त्याचा विजय झाला होता. सध्या तिथं राजकारणात अनेक नवे खेळाडू तुमच्या विरोधात आहेत. त्यामुळे तिथं होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

त्यावेळी शिवसेना उमेदवार वर्षा मोहिते यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिथं एकही उमेदवार नव्हता. काँग्रेस पक्षाकडून नूरजहॉं इनामदार यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वॉर्डमध्ये अन्सारी तेहसिना यांना उमेदवारी घोषित केली होती. विशेष म्हणजे भाजपकडून या वॉर्डमध्ये एकदी उमेदवार नव्हता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.

एक चांगल की सगळे खोट बोलायचे ते लोकांसमोर दिसायला लागल आहे. कोणी काय बोलायच हा त्यांचा अधिकार,आमचे उपमुख्यमंत्री कधी माईक खेचायचे नाही. मी लोकांना भेटत आहे. तसच सगळ्यांना भेटणार, धनुष्य चालविण्याची हिम्मत ताकद आमच्यात आहे. ज्यांना परत यायच दार खुली आहेत अशी आदित्य ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवरती केली. येत्या काळात राजकारणात अनेक पेच वाढणार आहेत त्यामुळे पालिकेची सत्ता कोणाकडे राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.