AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बाळासाहेब आज असते तर त्यांनीही ‘अशा’ लोकांवर कारवाई केली असती”

Deepak Kesarkar on Mahavikas Aghadi : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत शिवसेनेच्या मंत्र्याचं विरोधकांवर टीकास्त्र; म्हणाले...

बाळासाहेब आज असते तर त्यांनीही 'अशा' लोकांवर कारवाई केली असती
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 24, 2023 | 12:06 PM
Share

नवी दिल्ली : मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका केली आहे. विरोधकांवर आणि विशेषत: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाई संदर्भातही दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच नाव घेत केसरकरांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. मणिपूरमधील हिंसाचार, विरोधीपक्षांची बिहारमधील पटना इथे झालेली बैठक यावरही केसरकर यांनी भाष्य केलंय.

कोरोना काळातील कथित घोटाळ्या संदर्भात ईडी चौकशी करत आहे. लोक मृत्यूशी झुंज देत असताना पैसे कमावणं चुकीचं आहे. या मध्ये कोट्यावधी रूपयाचा घोटाळा झाला आहे. लाइफ लाईन कंपनीचा 65 टक्के स्टाफ होता. उपचारासाठी लोक तडफडून मरतात तेव्हा अशा प्रवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही. जे आज युवा नेतृत्व फिरत आहे. मराठीत म्हण आहे त्यात प्रेतावरची लोणी खाणं… यात पैसे आपण खाऊ शकत नाही आज ही बाळासाहेब असते तर अशा लोकांवर कारवाई केली असती, असं दीपक केसरकर म्हणाले.

या प्रकरणात मी उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे याचं नाव घेतलेलं नाही. तुम्हाला 5 वर्षे तुम्हाला मुख्यमंत्री केली असतं. तर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसोबत राहिले असता, असं केसरकर म्हणाले आहेत.

बीआरएस पक्षमहाराष्ट्रात पाय रोवत आहे. अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ, असं चंद्रशेखर राव म्हणाले आहेत. या सगळ्या घडामोडींची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांचं भाजपचं अतुट नात राहिले आहे. त्यांचा भाजपमध्ये योग्य मान राखला जाईल, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

शरद पवार साहेबांसारख्या नेत्यांच्या अनुभवाची गरज आहे. त्यांनी उपस्थित राहिला हवं होतं, असं म्हणत केसरकरांनी बिहारच्या पटनामध्ये झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीवर भाष्य केलंय.

मणिपूर जळतंय याची मला कल्पना आहे. मणिपूरच्या जखमेवर फुंकर घालणं गरजेचं आहे, असं दीपक केसरकर म्हणालेत. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे, असंही ते म्हणालेत.

शिक्षण विभागाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यात पुन्हा संधी दिली जाईल. महाराष्ट्र कोणाला आंदण दिलेलं नाही, असं केसरकरांनी म्हटलं आहे.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?