AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर काँग्रेस एनजीओ म्हणून शिल्लक राहील : प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सल्ला दिला आहे.

...तर काँग्रेस एनजीओ म्हणून शिल्लक राहील : प्रकाश आंबेडकर
| Updated on: Jun 04, 2019 | 2:51 PM
Share

अकोलो : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक इशारा दिला आहे. काँग्रेसला आपले संघटन मजबूत करायचे असेल, तर त्यांनी विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवाव्या, अन्यथा काँग्रेस केवळ एनजीओ (NGO) म्हणून शिल्लक राहिल, असा इशारा आंबेडकरांनी दिला.

प्रकाश आंबडेकर म्हणाले, “काँग्रेसने युतीच्या राजकारणात त्यांची संघटना मातीत मिळवला. संघटन उभं करायचं असेल तर कार्यकर्त्याला न्याय द्यायला हवा. हा न्याय देण्यासाठी त्यांना विधानसभेत सर्व 288 जागा लढवाव्या लागतील. तरच काँग्रेस पुन्हा उभी राहु शकेल. नाहीतर काँग्रेस एनजीओ म्हणूनच उभी राहिल.”

यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या यशावर भाष्य करताना शिवसेनेलाही लक्ष्य केले. शिवसेनेचे खासदार निवडून आले असले, तरी शिवसेना कोमामध्ये गेली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या परिस्थितीत राज ठाकरेंना एक चांगली संधी असल्याचंही ते म्हणाले. राज ठाकरे शिवसेना भाजपमधील मतदारांना सहजपणे आकर्षित करु शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.