AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर काँग्रेस एनजीओ म्हणून शिल्लक राहील : प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सल्ला दिला आहे.

...तर काँग्रेस एनजीओ म्हणून शिल्लक राहील : प्रकाश आंबेडकर
| Updated on: Jun 04, 2019 | 2:51 PM
Share

अकोलो : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक इशारा दिला आहे. काँग्रेसला आपले संघटन मजबूत करायचे असेल, तर त्यांनी विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवाव्या, अन्यथा काँग्रेस केवळ एनजीओ (NGO) म्हणून शिल्लक राहिल, असा इशारा आंबेडकरांनी दिला.

प्रकाश आंबडेकर म्हणाले, “काँग्रेसने युतीच्या राजकारणात त्यांची संघटना मातीत मिळवला. संघटन उभं करायचं असेल तर कार्यकर्त्याला न्याय द्यायला हवा. हा न्याय देण्यासाठी त्यांना विधानसभेत सर्व 288 जागा लढवाव्या लागतील. तरच काँग्रेस पुन्हा उभी राहु शकेल. नाहीतर काँग्रेस एनजीओ म्हणूनच उभी राहिल.”

यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या यशावर भाष्य करताना शिवसेनेलाही लक्ष्य केले. शिवसेनेचे खासदार निवडून आले असले, तरी शिवसेना कोमामध्ये गेली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या परिस्थितीत राज ठाकरेंना एक चांगली संधी असल्याचंही ते म्हणाले. राज ठाकरे शिवसेना भाजपमधील मतदारांना सहजपणे आकर्षित करु शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.