AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शास्त्रानुसार नेहमी करावे हे तीन प्रकारचे दान, गरिबी राहते कोसो दूर

दान केल्याने आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. तसेच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. केवळ हिंदू संस्कृतीतच नव्हे तर जवळपास सर्वच धर्मात दानाला मोठा दर्जा देण्यात आला आहे.

शास्त्रानुसार नेहमी करावे हे तीन प्रकारचे दान, गरिबी राहते कोसो दूर
दान धर्मImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 09, 2023 | 10:11 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) दानाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला दानधर्म करण्याचा सल्ला दिला जातो. दान केल्याने आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. तसेच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. केवळ हिंदू संस्कृतीतच नव्हे तर जवळपास सर्वच धर्मात दानाला मोठा दर्जा देण्यात आला आहे. असे म्हणतात की दान केल्याने व्यक्तीला आयुष्यात कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. यासोबतच त्याच्या घरात समृद्धी येते.

दान करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • ज्योतिष शास्त्रानुसार दर महिन्याला तुमच्या कमाईचा काही भाग दान करा. असे म्हटले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.
  •  जर एखादी व्यक्ती पूर्णपणे श्रीमंत असेल तर त्याने कधीही गरीब लोकांना मदत करण्यात कंजूषपणा दाखवू नये.
  • ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या आजारी व्यक्तीचा उपचार करणे शक्य होत नसेल, तर त्याची मदत करण्यास कधीही मागे हटू नये.
  • गरीब मुलीच्या लग्नात दान केल्याने पुण्य मिळते.  जीवनात पैशाची कमतरता भासत नाही.
  • जीवनात कष्ट करूनही प्रगती होत नसेल तर, दर गुरुवारी मंदिरात गहू आणि गूळ दान करणे शुभ मानले जाते.
  • ज्योतिष शास्त्रानुसार आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कपडे दान करणे चांगले असते. फार जुने आणि फाटलेले कपडे कोणालाही दान करू नका हे लक्षात ठेवा. दान केल्याने पूर्वजांकडून धन प्राप्त होते.
  • असे मानले जाते की धार्मिक कर्मांच्या नावाखाली दान करण्यापासून व्यक्तीने कधीही मागे हटू नये.
  •  शास्त्रानुसार दानधर्मावर विश्वास नसलेल्या व्यक्तीला जीवनात खूप कष्ट सहन करावे लागतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.