AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : दिवाळीआधी शुक्र बदलणार चाल, या तीन राशीच्या लोकांचे उजळणार भाग्य

दिवाळीपूर्वी शुक्र आणि शनि हे दोन मोठे ग्रह एका दिवसात आपली स्थिती बदलणार आहेत. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, शुक्र 3 नोव्हेंबरला सिंह राशीतून कन्या राशीत जाईल आणि दुसऱ्या दिवशी 4 नोव्हेंबरला शनि त्याच्या स्वतःच्या राशीत कुंभ राशीत मागे जाईल.

Astrology : दिवाळीआधी शुक्र बदलणार चाल, या तीन राशीच्या लोकांचे उजळणार भाग्य
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 21, 2023 | 11:49 AM
Share

मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रहांच्या राशी बदलणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याच वेळी, ज्योतिषीय गणनेत, शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते. केवळ शनिच लोकांना त्यांच्या चांगल्या-वाईट कर्मांची फळे देतो. अशा स्थितीत राशीतील बदल किंवा शनीच्या हालचालीचा सर्व 12 राशींवर विशेष प्रभाव पडतो. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी 10 नोव्हेंबरपासून दिवाळीचा सण सुरू होत आहे आणि 12 नोव्हेंबरला महालक्ष्मी व्रत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी शुक्र आणि शनि हे दोन मोठे ग्रह आपल्या हालचाली बदलणार आहेत.

दिवाळीपूर्वी शुक्र आणि शनि हे दोन मोठे ग्रह एका दिवसात आपली स्थिती बदलणार आहेत. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, शुक्र 3 नोव्हेंबरला सिंह राशीतून कन्या राशीत जाईल आणि दुसऱ्या दिवशी 4 नोव्हेंबरला शनि त्याच्या स्वतःच्या राशीत कुंभ राशीत मागे जाईल. दिवाळीपूर्वी या ग्रहांच्या मोठ्या हालचालीमुळे सर्व 12 राशींवर त्याचा प्रभाव दिसून येईल. काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल, तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव दिसून येईल.

या तीन राशींसाठी भाग्य चमकेल

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांचे नशीब दिवाळीपूर्वी शनि आणि शुक्राच्या संक्रमणामुळे बदलू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. एवढेच नाही तर कायदेशीर वादाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. कोर्टाच्या कमात यश मिळेल. व्यावसायात आलेली मरगळ दूर होईल.

मकर

मकर राशीच्या लोकांना शुक्र आणि शनीच्या संक्रमणामुळे प्रचंड लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. याशिवाय करिअर आणि बिझनेसमध्ये वाढ होऊ शकते. त्याचबरोबर वैवाहिक जीवनात गोडवा येऊ शकतो. नोकरदार वर्गाला उत्पन्नाचा नवा मार्ग मिळू शकतो.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप खास असणार आहे. जर तुम्ही पैसे कमवू शकत असाल तर तुम्हाला रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात. याशिवाय शनि आणि शुक्राच्या प्रभावामुळे जीवनात अनेक बदल घडू शकतात. कुटूंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासातून लाभ मिळू शकतो. मिळालेल्या संधीचे सोनं करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मामा, तुम्ही शब्द दिला होता...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भरणेंचं उत्तर
मामा, तुम्ही शब्द दिला होता...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दत्ता भरणेंचं उत्तर वादात
ज्यांनी देशातलं सोनं...देवेंद्र फडणवीसंचा हल्लाबोल; काँग्रेसवर..
ज्यांनी देशातलं सोनं...देवेंद्र फडणवीसंचा हल्लाबोल; काँग्रेसवर सडकून टीका!
नेहरूंची मोदींसोबत तुलना करणं अयोग्य, शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले..
Sharad Pawar | नेहरूंची मोदींसोबत तुलना करणं अयोग्य, शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले...
शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार,
Sharad Pawar LIVE | शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार, नेमका प्लॅन काय?
शेतकऱ्यांचा संताप अनावर; तलावात उड्या मारत जलसमाधी आंदोलन!
Solapur | 130 कोटींच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर; तलावात उड्या मारत जलसमाधी आंदोलन! 17 दिवसांपासून सुरु होतं उपोषण
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप... चाकणकरांचा पलटवार
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप... चाकणकरांचा पलटवार, सगळ्यांना कोर्टात ओढलं
महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
Pune Mahapalika | महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; थेट
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; त्या ई-मेलमागील सत्य प्रथमच समोर
पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता
Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर...
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान