AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या अक्षरांची नावं असलेली लोकं असतात अतिशय भाग्यवान; नशिबात असतो पैसाच पैसा!

हिंदू धर्मात जन्म झाल्याच्या बाराव्या दिवशी नामकरण विधी असतो. या विधीला सोळा संस्कारांपैकी एक मानले जाते. याशिवाय  ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रह, ताऱ्यांसोबत अंकशास्त्र आणि नावालाही महत्त्व असतं.  नावातील पहिलं अक्षरही ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचं असतं. प्रत्येक अक्षर कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतं आणि त्यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य ठरवलं जातं. आज आपण अशाच भाग्यवान लोकांच्या नावाबद्दल जाणून […]

Astrology: या अक्षरांची नावं असलेली लोकं असतात अतिशय भाग्यवान; नशिबात असतो पैसाच पैसा!
| Updated on: Jun 18, 2022 | 5:18 PM
Share

हिंदू धर्मात जन्म झाल्याच्या बाराव्या दिवशी नामकरण विधी असतो. या विधीला सोळा संस्कारांपैकी एक मानले जाते. याशिवाय  ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रह, ताऱ्यांसोबत अंकशास्त्र आणि नावालाही महत्त्व असतं.  नावातील पहिलं अक्षरही ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचं असतं. प्रत्येक अक्षर कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतं आणि त्यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य ठरवलं जातं. आज आपण अशाच भाग्यवान लोकांच्या नावाबद्दल जाणून घेणार आहोत. या अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांना नशिबाची साथ मिळते. याशिवाय त्यांच्या आयुष्यात भरपूर पैसा असतो.

N अक्षर असलेले लोक आयुष्यात खूप नाव कमावतात. करिअरमध्ये भरपूर यश मिळवत पुढे जातात. हे लोक विलासी जीवन जगतात. यश मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो, पण ध्येय गाठेपर्यंत जिद्द सोडत नाहीत.

P अक्षरावरून नाव असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते त्यांचा स्वभाव अगदी साधा आणि शांत असतो. हे लोक आपल्या साध्या स्वभावामुळे कोणाचेही मन सहज जिंकतात. हे लोक आपलं काम व्यवस्थितरित्या करतात आणि यश मिळवतात.

A अक्षर असलेले लोक लहानपणापासूनच खूप प्रामाणिक असतात. स्वभावाने प्रेमळ असतात. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळते. प्रेमात एकनिष्ठ असतात आणि त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. ते स्वभावाने मैत्रीपूर्ण आहेत.

D अक्षरावरून नाव असलेले लोक खूप हुशार असतात. या लोकांवर देी सरस्वतीची कृपा असते. यासोबतच देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही मिळतो. ते जीवनात नेहमी आनंदी असतात आणि समाधानी असतात. ते त्यांचे ध्येय गाठेपर्यंत त्यांची ऊर्जा आणि वेळ कमी लावतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.