AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःच्या मर्जीचे मालक असतात ‘या’ पाच राशींचे लोकं; तुमची रास यात आहे काय?

प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वभाव असतो (Astrology). राशीचा स्वामीग्रह कोणता आहे यावरून त्या राशीच्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज बांधल्या जाऊ शकतो.  कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्र यांचाही त्याच्यावर मोठा प्रभाव पडतो. काही लोकं हे स्वतःच्या मर्जीचे मालक असतात. स्वभावाने अतिशय हट्टी असतात याशिवाय कर्तृत्त्ववान असल्याने स्वतःचे ध्येय गाठण्यात यशस्वी ठरतात. आपल्या मर्जीनुसार खरं करणारी लोक आपल्याला आपल्या आजूबाजूला […]

स्वतःच्या मर्जीचे मालक असतात 'या' पाच राशींचे लोकं; तुमची रास यात आहे काय?
राशी भविष्य
| Updated on: Jun 18, 2022 | 5:41 PM
Share

प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वभाव असतो (Astrology). राशीचा स्वामीग्रह कोणता आहे यावरून त्या राशीच्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज बांधल्या जाऊ शकतो.  कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्र यांचाही त्याच्यावर मोठा प्रभाव पडतो. काही लोकं हे स्वतःच्या मर्जीचे मालक असतात. स्वभावाने अतिशय हट्टी असतात याशिवाय कर्तृत्त्ववान असल्याने स्वतःचे ध्येय गाठण्यात यशस्वी ठरतात. आपल्या मर्जीनुसार खरं करणारी लोक आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहतो.  स्वभाव वेगळा असला तरी आपल्या मर्जीने राहाणे 5 राशीच्या (zodiac) लोकांना खूप आवडते. यामध्ये कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया.

  1. मेष : या राशीच्या लोकांच्या मनाचा ठाव कधीच लागत नाही. ते आपल्या गोष्टी लपवण्यात माहीर असतात. ते एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलत नाहीत. ते आपला निर्णय न बदलण्यावर बऱ्याचदा ठाम असतात. त्यांना चमचेगिरी करायला आवडते. त्यांचा स्वभाव थोडा वेगळा असतो. जो पटकन समजत नाही.
  2. मिथुन :  या राशीच्या लोकांना मनवणं खूप कठीण असतं. ते कोणाचंही ऐकत नाहीत. ते आपला रस्ता स्वत: निवडतात. ते इतरांच्या सल्ल्यासाठी थांबून राहात नाहीत. एकट्याने कोणत्याही निर्णयात पुढे जाण्याची तयारी असते. ते आपल्या निर्णयापासून मागे फिरत नाहीत.
  3. वृश्चिक : या राशीच्या लोक आपल्या मर्जीचे मालक असतात. ते सगळ्या गोष्टी दुसऱ्याकडून वधवून घेण्यात माहीर असतात. या लोकांच्या मनात काय आहे ते कधीही कळणार नाही. त्यांना मूर्ख बनवणे, त्यांना कामावर आणणे किंवा त्यांचे म्हणणे मांडणे जवळजवळ अशक्य आहे.
  4. धनु : या राशीचे लोक इमानदार, मेहनती आणि चांगल्या स्वभावाचे असतात. ते मनाने खूप खंबीर असतात. त्यामुळे त्यांच्याकडून एखादी गोष्ट मनवून घेणं खूप कठीण असतं. ते ऐकून घेतील मात्र आपल्या निर्णयापासून मागे फिरणं कठीण असतं.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.