AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : वास्तूदोषाच्या प्रभावाने घरात घडतात अशा घटना, वेळीच व्हा सावध!

जेव्हा तुमची आर्थिक स्थिती अचानक बिघडायला लागते किंवा कठोर परिश्रम करूनही तुम्हाला नेहमी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर ते वास्तू दोषांचे कारण असू शकते.

Vastu Tips : वास्तूदोषाच्या प्रभावाने घरात घडतात अशा घटना, वेळीच व्हा सावध!
वास्तूदोषImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 24, 2023 | 6:20 PM
Share

मुंबई : वास्तुशास्त्र दोन प्रकारच्या उर्जेवर आधारित आहे जसे की सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा. सकारात्मक उर्जा जीवनात आनंद आणते, तर नकारात्मक ऊर्जा आयुष्याला संकटांनी घेरते. वास्तूनुसार (Vastu Tips) घर नसेल तर वास्तूदोष निर्माण होतो. आयुष्यात येणाऱ्या काही समस्या तुमच्या घरातही वास्तुदोष असल्याचे सूचित करतात. चला जाणून घेऊया घरातील वास्तुदोष कसे ओळखता येतात.

जेव्हा आर्थिक परिस्थिती बिघडू लागली

जेव्हा तुमची आर्थिक स्थिती अचानक बिघडायला लागते किंवा कठोर परिश्रम करूनही तुम्हाला नेहमी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर ते वास्तू दोषांचे कारण असू शकते. खूप प्रयत्न करूनही पैसा तुमच्या हातात राहत नसेल तर तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला वास्तुदोष असण्याची शक्यता आहे. घराच्या मुख्य दरवाजाची किंवा खिडकीची दिशा बदलल्यास हा दोष दूर होऊ शकतो.

कामात बाधा निर्माण होते

अनेकदा योग्य प्रयत्न करूनही जर काम अचानक खराब होऊ लागले किंवा यश तुमच्या हातातून निसटते तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण असू शकते. कामात वारंवार येणारे व्यत्यय घराच्या मध्यवर्ती भागात वास्तू दोष दर्शवतात. घराचा मध्य भाग म्हणजे ब्रह्म स्थान. जर तुम्ही घराच्या मध्यभागी कोणतीही जड वस्तू ठेवली असेल तर ती येथून काढून टाका. या ठिकाणी चुकूनही शौचालय बनवू नये.

आरोग्याच्या समस्यांनी घेरलेले असते

जर तुमच्या कुटुंबातील लोकांना अनेकदा आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर हे देखील वास्तु दोषाचे लक्षण असू शकते. घराच्या आग्नेय दिशेला ठेवलेल्या चुकीच्या वस्तूंचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे घराची ही दिशा नेहमी रिकामी ठेवावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.