AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनिवारी का खरेदी करू नये चपला जोडे, शास्त्रात सांगितले आहे कारण

वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खरेदी करण्यास मनाई आहे. त्यापैकी एक म्हणजे पादत्राणे. प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार शूज आणि चप्पल खरेदी करतो..

शनिवारी का खरेदी करू नये चपला जोडे, शास्त्रात सांगितले आहे कारण
चपला जोडेImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 17, 2023 | 4:37 PM
Share

मुंबई : जाणूनबुजून किंवा नकळत मानवी जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांमागे वास्तुमध्ये (Vastu tips) सांगितलेले नियमांचे उल्लंघन असू शकते. अशा अनेक वस्तू आहेत, ज्या विशिष्ट दिवशी किंवा वेळेवर खरेदी करणे निषिद्ध मानले जाते. विशेषतः जुने लोकं या बाबत अनेकदा टोकायचे. याचा परिणाम असा होतो की सर्व काही सुरळीत असतांना आयुष्यात अचानक समस्या येऊ लागतात आणि त्यामागचे कारण आपल्याला समजत नाही. यामध्ये आपल्‍या जीवनात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ गोष्टींचा संबंध देखील आपण केलेल्या खरेदीशी असतो. त्यापैकी एक जोडे आणि चप्पल खरेदी आहे. कोणत्या दिवशी शूज आणि चप्पल खरेदी करावी आणि कोणत्या दिवशी खरेदी करू नये हे जाणून घेऊया

कोणत्या दिवशी जोडे आणि चप्पल खरेदी करू नये

वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खरेदी करण्यास मनाई आहे. त्यापैकी एक म्हणजे पादत्राणे. प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार शूज आणि चप्पल खरेदी करतो, परंतु वास्तुशास्त्रानुसार, अमावस्या, मंगळवार, शनिवार किंवा ग्रहणाच्या दिवशी शूज आणि चप्पल खरेदी करणे टाळावे. ते त्यांच्यासोबत दुर्दैवही आणतात.

या दिवशी शूज आणि चप्पल का खरेदी करू नये

ज्योतिष शास्त्रानुसार शनीचा संबंध पायाशी मानला जातो, त्यामुळे शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी करू नये असे सांगितले जाते. शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी केल्यास शनिदोष व्यक्तीवर पडतो. यामुळे शनिदेव कोपतात आणि घरात दुःख आणि दारिद्र्य येते.

कोणत्या दिवशी नवीन शूज आणि चप्पल खरेदी करायची किंवा घालायची

नवीन शूज आणि चप्पल खरेदी करण्याचा आणि परिधान करण्याचा योग्य दिवस देखील वास्तुशास्त्राने सांगितले आहे. शुक्रवारी नवीन शूज आणि चप्पल खरेदी करणे आणि ठेवलेले नवीन शूज आणि चप्पल शुक्रवारीच घालणे चांगले आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.