AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: वास्तू शास्त्रातल्या सोप्या टिप्स वापरून दूर करा घरातील नकारात्मकता

हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे.  वास्तुशास्त्रात (VastuShastra) घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये अशा काही(Vastu Tips) गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वापरून तुम्ही घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता.  वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते ते आपण जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध […]

Vastu Tips: वास्तू शास्त्रातल्या सोप्या टिप्स वापरून दूर करा घरातील नकारात्मकता
| Updated on: Jul 20, 2022 | 4:49 PM
Share

हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे.  वास्तुशास्त्रात (VastuShastra) घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये अशा काही(Vastu Tips) गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वापरून तुम्ही घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता.  वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते ते आपण जाणून घेऊया.

  1. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण करावे. असे म्हटले जाते की असे केल्याने घरातील त्रास दूर होतो.
  2. वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले ठेवू नका. असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते. घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा. घरातून नकारात्मकता दूर होते.
  3. वास्तुशास्त्रानुसार, साधू आणि संतांचे चित्र दिवाणखान्यात किंवा ड्रॉईंग रूममध्ये ठेवा. असे केल्याने त्यांचे आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतात.
  4. घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका.
  5. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा. घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवू नका. असे मानले जाते की असे केल्याने नात्यात दुरावा येतो.
  6. वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा कापराचा धूर करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. यासोबतच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की, असे केल्याने घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर होतात.
  7. वास्तुशास्त्रानुसार घरातल्या आतील झाडं किंवा रोपं आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात. चांगलं आरोग्य आणि चिंता मुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावा.
  8. तुम्हाला चांगली झोप लागावी याकरीता बेडरूम मध्ये लैवेंडर चं रोप लावू शकतात, हा सर्वात चांगला प्रकृतीचा तनाव रहीत उपाय आहे.
  9. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहेंदी आणि कोळीचे वनस्पती लावा
  10. वास्तुमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षीततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं. केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.