AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | सरळ सोप आयुष्य जगायचंय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी आत्मसात करा

आचार्य चाणक्य यांनी जीवनात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने मनुष्य आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करू शकतो. तो आपले आयुष्य साध्य सोप्या मार्गाने जगू शकतो. महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या काळात सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी आजच्या काळातही लागू होतात.

Chanakya Niti | सरळ सोप आयुष्य जगायचंय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी आत्मसात करा
chanakya-niti
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 9:53 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या मते माणसाची इच्छा असेल तर तो आपल्या आचरणाने जीवनातील सर्व संकटे टाळू शकतो आणि त्याचे दुःख बऱ्याच अंशी कमी करू शकतो. आचार्य यांनी आपल्या चाणक्य नीती या पुस्तकात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या समजून घेतल्यास माणूस सर्व संकटांपासून स्वतःला वाचवू शकतो. अशा लोकांसोबत दुःख सहजासहजी फिरकत नाही.

1. आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, माणसाच्या आचरणाने त्याच्या कुटुंबाची कीर्ती बनते, माने जीवनात मान-सन्मान वाढतो आणि अन्नाने शरीराची शक्ती वाढते. या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

2. आचार्य चाणक्य म्हणतात की दान आणि तपश्चर्याने मिळणारे पुण्य तात्काळ मिळते, परंतु जर तुमचे दान एखाद्या योग्य व्यक्तीकडे गेले तर त्याचा इतरांनाही फायदा होतो. असा पुण्य दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतो. म्हणून नेहमी योग्यांना दान द्या.

3. आचार्य चाणक्यच्या मते जो वासनेच्या अधीन असतो, अहंकारी असतो आणि पैशाच्या मागे धावतो, तो माणूस स्वतःला आंधळा बनवतो. अशा लोकांना कोणत्याही कृतीत पाप दिसत नाही. या व्यक्तीना स्वत:पासून लांब ठेवा

4.आचार्य चाणक्यच्या मते एखादा लोभी माणूस भेटवस्तू देऊन सहजपणे संतुष्ट होऊ शकतो. कठोर माणूस हात जोडून समाधानी होऊ शकतो, मूर्खाला आदर देऊन समाधानी होऊ शकतो आणि विद्वान सत्य बोलून समाधानी होऊ शकतो.

5. आचार्यांचा असा विश्वास होता की हाताचे सौंदर्य दागिन्यांमुळे नाही तर दानाने होते. स्वच्छता चंदनाची पेस्ट लावल्याने होत नाही, तर पाण्यात आंघोळ केल्याने येते. माणूस अन्न खाऊन नाही तर सन्मान देऊन तृप्त होतो.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)

इतर बातम्या :

कोणतीच कामं वेळेत होत नाहीत? शनिवारी 5 कामे करुन बघा चुटकीसरशी होतील सर्व कामं

Dev Uthani Ekadashi 2021 | देवउठनी एकादशीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही खाऊ नये, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल

Spiritual Trees | हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जातात ही झाडं, जाणून घ्या कोणत्या झाडाचं काय महत्त्व?

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....